औरंगाबादचे नाव बदलण्यास आरपीआयचा तीव्र विरोध – रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र यासाठी तीव्र विरोध केला आहे. यावरून आता महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच … Read more

‘मी बिडी पित नाही.. म्हणून मला ईडीची भीती वाटत नाही.. ‘ आठवलेंची कोपरखळी

अहमदनगर । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस दिलीय. यानंतर राऊत यांनी भाजपला आव्हान देणारे ट्विट केलं होत. त्यांच्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही आपल्या यमक अंदाजात उत्तर दिले आहे. ‘आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्याला ईडीची भीती वाटत नाही,’ अशी मिश्कील टिपण्णीही … Read more

‘कोरोना गो’चा ज्याने घेतला वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, गृहमंत्र्यांकडून आठवले स्टाईल सदिच्छा

मुंबई । ‘गो कोरोना कोरोना गो’ असा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. यमक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. ‘‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका … Read more

‘नाथाभाऊ तुम्ही आरपीआयमध्ये या! आपण सरकार आणू!’ रामदास आठवलेंची एकनाथ खडसेंना ऑफर

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना आरपीआयमध्ये प्रवेशाची ऑफर दिली आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे, आपण आपले सरकार आणूया असे आवाहन आठवले यांनी खडसेंना केले आहे. येत्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सह्याद्री … Read more

‘दलित अत्याचारांविरुद्ध नेहमी मूग गिळून बसणाऱ्या राऊतांनी आम्हाला शिकवू नये’; आठवलेंची टीका

मुंबई । दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा जोरदार टोला रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो … Read more

अभिनेत्रींनवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आठवले यूपीतील अत्याचाराच्या घटनेनंतर आहेत कुठं?- संजय राऊत-

मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजप सरकार आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एक मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणा एका अभिनेत्रीच्या घरावरील कौले जरी उडवली तरी त्याला अन्याय म्हटले … Read more

आठवलेंचा एक आमदार, एक खासदार तरी आहे का? NDAमध्ये सामील होणाच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

पंढरपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी  होण्याची ऑफर दिली होती. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांनी राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं असा सल्ला आठवले यांनी पवारांना दिला होता. त्यावर ”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार किंवा … Read more

अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करा! पायल घोषच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची मागणी

मुंबई । अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना पक्षाध्यक्ष करा! आठवलेंचा सल्ला

मुंबई । गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पक्षांतर्गत बऱ्याचं घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी … Read more

कंगनाच्या बचावात रामदास आठवले उतरले मैदानात; दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना मात्र, कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, कंगना राणावतने ( kangana ranaut) मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकारवर टीका केली आहे, असं सांगतानाच मुंबईत येणाऱ्या कंगनाला कुणी अडवलं तर रिपाइं … Read more