औरंगाबादचे नाव बदलण्यास आरपीआयचा तीव्र विरोध – रामदास आठवले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र यासाठी तीव्र विरोध केला आहे. यावरून आता महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच … Read more