समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान मेहकरमधील गावांचा वीज पुरवठा खंडित; गावकऱ्यांनी महामार्गाचे काम पाडले बंद
मेहकर । महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, या कामामुळं महामार्गावरील गावांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. मेहकर तालुक्यातील समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. तालुक्यातील साब्रा, फर्दापुर, कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात आला … Read more