Samruddhi Mahamarg : 100 दिवसांत 900 अपघात; समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) उदघाटन झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे 100 दिवसात तब्बल 900 अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 20 मार्च 2023 पर्यंत या अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी … Read more

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार; तारीखही ठरली

samruddhi mahamarg pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. 11 डिसेंबरला नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनही तयारीला लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाचे उदघाटन लांबले होते. … Read more

आता पुणे- नागपूर प्रवास 8 तासांत होणार; पुणे- अहमदनगर- औरंगाबाद एक्सप्रेस वेच्या कामाला गती

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – अहमदनगर – औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या 268 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे आता यासाठीच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पुणे – औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे फक्त महाराष्ट्रातील उदयोन्मुख मेगा शहरांनाच जोडला जाणार नाही तर तो पुणे आणि नागपूर मार्गे लवकरच उद्घाटन होणाऱ्या … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडले जाईल. हा ‘एक्स्प्रेस वे देशाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनून विकासासह विदर्भाचा चेहरामोहरा … Read more

समृद्धी महामार्गानंतर सरकार आणखी 2 महामार्ग सुरु करण्याच्या तयारीत; कोणती शहरे जोडणार?

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांशी प्रकल्प असलेला मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग उदघाटनासाठी सज्ज असतानाच आता राज्य सरकार आणखी २ महामार्ग बनवण्याच्या तयारीत आहे. पुणे ते नाशिक आणि गोवा ते नागपूर असे २ नवे महामार्ग सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. २५० किमीचा पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आणि 760 किमी नागपूर-गोवा शक्तीपीठ … Read more

समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागेल? दरपत्रक आले समोर

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांत पूर्ण होणार आहे. मात्र या महामार्गावर प्रवास करण्यासाठी नेमका किती टोल … Read more

समृद्धी महामार्गावरून माझं नाव कोणालाही मिटवता येणार नाही- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

“महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले”; नाना पटोलेंचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 … Read more

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव … Read more

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more