Samruddhi Mahamarg : 100 दिवसांत 900 अपघात; समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) उदघाटन झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे 100 दिवसात तब्बल 900 अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 20 मार्च 2023 पर्यंत या अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी … Read more