येणाऱ्या काळात आॅनलाइन शिक्षण पद्धती स्विकारावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्‍चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्‍या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल … Read more

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये’ म्हणून तरुणाचं धनंजय मुंडेंना रोखठोक पत्र

Dhananjay Mundhe

जळगाव । राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरूणाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखठोक पत्र लिहिले आहे. सदर पात्रात या तरुणाने परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या पूर्ततानबाबत सविस्तर लिहिले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दि. … Read more

इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यासोबत २६ वर्षांची शिक्षिका फरार; १ वर्षापासून होते रिलेशनशिपमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल शहर पोलिस स्टेशन परिसरातील एका प्रेमप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एक २६ वर्षीय शिक्षिका एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह बेपत्ता झाली. हा विद्यार्थी आठवीत शिकत आहे. या दोघांमध्ये गेल्या १ वर्षापासून जवळीक झाली होती. हा विद्यार्थी जेव्हा शाळेतून घरी परत आला नाही तेव्हा त्याचे कुटुंबीय काळजीत … Read more

विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त कौशल्य विकसित करणे काळाची गरज- डॉ.उल्हास उढाण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर आजच्या जागतिकीकरणाच्या व स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये एकापेक्षा अधिक कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षण व सामाजिक विषयाचे अभ्यासक डॉ.उल्हास उढाण यांनी केले. कौशल्य व उद्योजकता केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी कौशल्य विकास आणि करियर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.उढाण यांना निमंत्रित केले … Read more

अव्वल येणार्‍या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती नसते- मुख्याध्यापक बजरंग गिल्डा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शैक्षणिक जीवनामध्ये गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती राहत नाही, असे प्रतिपादन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी केले. ते पाथरी शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव चव्हाण विद्यालयाच्या पालक मेळावा, सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. पाथरी शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव चव्हाण विद्यालयामध्ये गुरुवार … Read more

 परीक्षेच्या तणावामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप मानेकडे राहायला आला होता

कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रूपांतर करणे आवश्यक – डॉ. जेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्राद्वारे आयोजित क्लस्टर लेव्हल ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ (आय २ ई) स्पर्धेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफीसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…

Untitled design

.पुणे | राज्यात उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरवात होत आहे. यंदा या परीक्षेसाठी १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत.२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या दरम्यान ही परीक्षा होणार आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणारे आहेत.राज्यात एकूण २९५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली … Read more