रोहित शर्मा विराट- धोनीपेक्षा चांगला कर्णधार?? सुनील गावस्करानी केलं तोंडभरून कौतुक

Rohit Sharma Sunil Gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेत भारतीय संघाने ३-० ने दमदार विजय मिळवल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) तोंड भरून कौतुक केलं आहे. T20 सामन्यात भारतीय संघाला सर्वाधिक विजय मिळवून देण्यात रोहितने धोनीची बरोबरी केली आहे. मात्र रोहितने धोनीपेक्षा कमी सामन्यात संघाचे नेतृत्व करत ही किमया … Read more

Rohit Sharma नंतर टीम इंडियाचा पुढील कॅप्टन कोण?? गावस्कर यांनी घेतली ‘ही’ 2 नावं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्मा कडे आहे. येत्या 2023 आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. परंतु रोहितचे वय आत्ता 36 आहे, अशावेळी त्याच्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहितनंतर हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची धुरा जाईल अशा चर्चा कायमच … Read more

‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजराने राहत्या घरी निधन

Sunil Gavaskar And Mother

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचे माजी कर्णधार, 1983 च्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य आणि समालोचक सर्वांचे लाडके ‘लिटील मास्टर’ अर्थात सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या मातोश्री मीनल गावसकर यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजराने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. मीनल गावसकर या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. वडिलानंतर मामांना गमावलं आता … Read more

T20 World Cup मध्ये भारताचा ‘हा’ खेळाडू खेळाडू ठरू शकतो गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी

T20 World Cup

मुबई : हॅलो महाराष्ट्र – जो खेळाडू आपल्या खेळीने सामन्याचे पूर्ण चित्र पालटू शकतो अशा खेळाडूला गेम चेंजर खेळाडू म्हंटले जाते. प्रत्येक टीम अशा खेळाडूच्या शोधात असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असे भाकीत वर्तवले आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्या … Read more

कोहलीची बॅट पूर्वीसारखी पुन्हा कधी तळपणार? टेस्ट कॅप्टनबद्दल काय भविषयवाणी करण्यात आली जाणून घ्या

नवी दिल्ली । विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले असून त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. कोहली आता स्वतः कसोटी संघाचा कर्णधार आहे. कोहलीची बॅट बराच काळ शांत दिसत आहे. त्याच्या बॅटमध्ये आता जुनी धार दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न येत आहे की, … Read more

“सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या स्टेटमेंटबाबत बाबत चित्र स्पष्ट करावे” – सुनील गावस्कर

नवी दिल्ली । कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून विराट कोहलीच्या विरोधाभासी स्टेटमेन्टबाबत फक्त सौरव गांगुलीच चित्र स्पष्ट करू शकतो, असा विश्वास महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. हा विरोधाभास कसा निर्माण झाला हे बीसीसीआय अध्यक्षांना विचारायला हवे, असे ते म्हणाले. कोहलीने टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बीसीसीआयने स्टार फलंदाजाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले असल्याचे गांगुलीने म्हंटले … Read more

न्यूझीलंड विरुद्ध ‘या’ दोघांचा संघात समावेश करा; गावस्करांचा टीम इंडियाला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागणाऱ्या भारतीय संघाचा पुढील महत्त्वपुर्ण सामना न्युझीलंडविरोधात आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्याचा सल्ला माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी दिला आहे. फॉर्मात असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील … Read more

टी 20 विश्वचषकानंतर विराट कर्णधारपद सोडणार, गावस्कर म्हणाले -“या वेळेपासूनच रोहितला जबाबदारी मिळायाला हवी”

नवी दिल्ली । अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी -20 विश्वचषकानंतर या फॉरमॅट मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील महिन्यात युएई आणि ओमान मध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटले आहे की,” … Read more

विराट कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात? सुनील गावस्कर म्हणाले कि…

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आपल्या घोषणेने सर्व चाहते आणि क्रिकेट जगताला चकित केले. टी 20 विश्वचषक 2021 नंतर विराट कोहलीने भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे कारण ताण असल्याचे सांगितले. विराट कोहलीच्या मते, तो गेल्या 5-6 वर्षांपासून तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळत आहे, त्यामुळे … Read more

महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वचषकासाठी मेंटर बनवल्याने घाबरले गावस्कर, सांगितले 17 वर्षांपूर्वीचे ‘हे’ कारण

नवी दिल्ली । टी 20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा एक दिवस आधीच झाली आहे. अनेक दिग्गजांना या संघातून काढून टाकण्यात आले तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र एका नावाबद्दल सर्वात आश्चर्य व्यक्त होते आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला टी … Read more