IND vs ENG: वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गरज पडल्यावर गावस्कर वेगान खेळायचे मात्र पुजाराची फलंदाजी समजण्यापलीकडे”
लॉर्ड्स । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी सध्या रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. बातमी लिहेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 8 गडी बाद 2४३ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे, त्याची आघाडी २१६ धावांची झाली आहे आणि 2 विकेट अद्याप शिल्लक आहेत. भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या, तर इंग्लंडने 391 धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला … Read more