कोरोना संकटात बेरोजगारांसाठी केंद्राची मोठी घोषणा! आता आपणही ‘या’ योजनेचा लाभ घेऊन करू शकता ऑनलाइन दावा

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बेरोजगारीने त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 ऑगस्ट 2020 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) अटल इन्शुअरड पर्सन वेलफेयर स्कीम (ABVKY) अंतर्गत एक मोठी घोषणा केली. या योजनेंतर्गत दावा केल्याच्या 15 दिवसात तोडगा निघू शकेल, असे केंद्राने म्हटले होते. या घोषणेनुसार, 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 … Read more

कापणीच्या हंगामानंतरही ग्रामीण भागात वाढली बेरोजगारी, शहरी भागातील रोजगार आघाडीवर थोडासा दिलासा

नवी दिल्ली । कापणीचा हंगाम असूनही ग्रामीण भागातील ग्रामीण बेरोजगारीचा दर (Rural Unemployment Rate) 100 पेक्षा जास्त बेस पॉइंटने वाढला आहे. MGNREGA अंतर्गत सप्टेंबरच्या तुलनेत दरडोई रोजगाराच्या घटानंतर ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.9 टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

‘आत्मनिर्भर’ भारताला बेरोजगारीची वाळवी लागलीय, काही तरी करा, अन्यथा हा युवा वर्ग… रोहित पवारांचा केंद्राला इशारा

मुंबई । देशाच्या जीडीपीमधील ऐतिहासिक घसरण, औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळं उद्योगांना आलेली मरगळ यामुळं देशातील बेरोजगारचं प्रमाण वाढलं आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येत तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. मात्र देशातील आर्थिक मंदीमुळं देशातील कोट्यवधी तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. दरम्यान, देशातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधत गंभीर इशारा … Read more

सर्वसामान्यांना सरकारकडून मिळाला दिलासा, ‘या’मुळे सप्टेंबरमध्ये झाले बेरोजगारीचे प्रमाण कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तसेच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये ऑगस्ट 2020 च्या तुलनेत देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. CMIE च्या मते, सप्टेंबर 2020 मध्ये एकूणच नोकरी गमावण्याचे प्रमाण 6.67 टक्के होते, तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये 8.35 टक्के होते. … Read more

नोकरी गेल्यानंतर ‘या’ सरकारी योजनेंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी … Read more

Fact Check: खरंच उत्पादन शुल्क विभागात होणार आहेत 70,000 लोकांची भरती? बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क विभाग सर्व राज्यात 70,000 हून अधिक भरती करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे. या वृत्तानुसार, सरकारला कराच्या स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. आणि सध्या शासनाने 50% … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच

जिल्ह्यातील एका युवकाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बेरोजगारांचीही राष्ट्रीय नोंदणी व्हायला हवी, त्यांच्या रोजगरावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा यासाठी आवाहन केलं आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही नोंदणी व्हावी अशी इच्छा अमीर इनामदार यांनी आपल्या आवाहनातून व्यक्त केली आहे