भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी…