…. तर मग उद्योजकांनी देश का सोडला? अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे मोदी सरकारला 3 तिखट सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट (Union Budget 2024) संसदेत सादर केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सरकार कडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्यापासून ते ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यापर्यंतच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी … Read more