जाणून घ्या वयानुसार दिवसभरात किती पावले चालली पाहिजेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर दररोज नित्यनियमाने व्यायाम करणे गरजचे आहे. त्यासाठी सकस आहाराबरोबर योग्य पद्धतीचा व्यायाम पण केला गेला पाहिजे. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. नियमित पणे चालणे केल्यास वजन पण कमी होते. शरीर निरोगी राहते. अनेक वेळा जास्त माणसांना जास्त वयाच्या चालणे हे त्याच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट नसते. कारण जेवढे वय वाढेल तेवढे धाप लागण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे जाणून घेऊया कि , वयानुसार किती चालले गेले पाहिजे.

-वय ६ ते १७ वर्षे असल्यास कमीत कमी १५ हजार पावले चालणे गरजचे आहे.

-मुलींमध्ये हे प्रमाण कमीत कमी १२ हजार पावले असावेत.

–१८ ते ४० वर्षापर्यंत च्या वयातील लोकांनी कमीत कमी १२ हजार पावले दररोज चालली गेली पाहिजे.

–महिलांनी सुद्धा ११ ते १२ हजार पावले चालली गेली पाहिजेत.

-५० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या लोकांनी कमीत कमी ११ हजार पावले चालली पाहिजेत.

  • ५० ते ६० वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींनी कमीत कमी १०ह हजार पावले चालली गेली पाहिजेत.

-वय वर्ष ६० असेल तर त्या लोकांनी फक्त ८ हजार पावले चालले गेले पाहिजेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment