राज्यात कृषी विधेयक लागू होणार नाही- अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांवरुन देशभरात आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षासह अनेक शेतकरी संघटना मोदी सरकारने आणलेल्या शेतीविषय़क कायद्यांचा विरोध करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक … Read more

शेतकऱ्यांना खतांवर सबसिडी द्या अशी कृषी मूल्य व किंमत आयोगाची मागणी 

farmers furtilizers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या सब्सिडीबाबतच्या  प्रक्रियेत बदल  करण्याचा विचार सरकार करत आहे. याच दरम्यान कृषी  मूल्य आणि किंमत आयोगाने शेतकऱ्यांना खतांवर सब्सिडी द्यावी. तसेच  शेतकऱ्यांना वर्षाला ५ हजार रुपयांची मदत केली जावी अशी मागणी केली आहे. शेतीच्या कामात बहुतांश रक्कम हि खतांवर खर्च होत असते. बऱ्याचदा ही रक्कम शेतकऱ्याला परवडत नाही. नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या वरील आर्थिक … Read more

राज्यातील ३२ साखर कारखान्यांना मिळणार ३९१ कोटींची थकहमी 

sugar industry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या ऊस गाळप हंगामासाठी ३२ साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्जास राज्य सरकारने थकहमी देण्याच निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ३९१ कोटींची थकहमी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  यंदा राज्यात उसाचे उत्पादन चांगले असल्याने कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून व नंतर उभ्या ऊसाला  भरपाई  देण्याची वेळ सरकारवर येऊ … Read more

आता नव्या रुपात मिळणार सातबारा उतारा ; जाणून घेवूया कसा

saatbara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जमिनीचा एक महत्वाचा पुरावा म्हणजे सातबारा होय. आता संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुढच्या दोन दिवसात नागरिकांना नवीन स्वरूपातील सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. हा असा बदल ५० वर्षानंतर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या सातबारा उताऱ्यावर शासनाचा तसेच ई.महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क आणि गावाच्या … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

शेतीसोबत ‘हे’ जोडधंदे केले तर कमावता येतील लाखो रुपये 

side business with agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. पण विविध अडचणींमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. बदलत्या काळानुसार आता आधुनिक शेतीमध्ये हळूहळू काही शेतकरी चांगला नफा कमावताना दिसत आहेत. मात्र आजही बहुतेक शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागतेच अशा शेतकऱ्यांनी जर शेतीसोबत काही जोडधंदे केले तर त्यांना … Read more

जाणून घेऊया बटाट्याच्या सेंद्रिय शेतीबद्दल

organic farming of potato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बटाट्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भाजीसाठी केले जाते. याशिवाय चिप्स, फ्रेंच फ्राईज, बिस्कीट तसेच इतर काही पदार्थांसाठीही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. पौष्टिक घटकांसाठी बटाटा अत्यंत उपयुक्त मानला जातो. यामध्ये स्टार्च, जैविक प्रथिने, सोडा, पोटॅश, जीवनसत्व अ आणि ड मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्यांची मानवी शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे बटाट्याची शेती तशी लाभदायकच ठरते. … Read more

खरीप हंगाम जाणार दणक्यात!! यंदा खरीप पिकाची  पेरणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात  यंदा सर्वात जास्त खरीपाखालील क्षेत्राची नोंदणी झाली असून , चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सर्वाधिक उत्पादन  देणारा  ठरणार आहे.  कोरोना आणि  मोठया प्रमाणात उदभवलेली पूर परिस्थितीत देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची आशा निर्माण झाली आहे. घटलेल्या  सकल  राष्ट्रीय  उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर  ही  बातमी  देशाला  दिलासा देणारी ठरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागच्या वर्षीच्या  तुलनेत यावर्षी  खरिपाच्या पीक क्षेत्रामध्ये … Read more

१४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्यवाढीस केंद्र सरकारची मान्यता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांवर येणारी संकटे ही काही थांबणारी नसतात. त्यात पिकांना न मिळणारा योग्य हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असतो.  गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा देखील  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात  फटका बसला आहे. त्यांच्या  शेतमालाचेही  मोठे  नुकसान झाले आहे. शासकीय शेतमाल खरेदी पासूनही बऱ्याच  शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले आहे.  यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  फटका बसल्याचे  दिसून … Read more

भोरच्या शेतकऱ्याची कमाल!! आईस बर्गच्या शेतीतून केली लाखोंची कमाई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळातील शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. या प्रयोगातून त्यांना मोठा नफा ही मिळत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या शेतीत असाच एक प्रयोग करत नव्या शेतीला सुरुवात केली आहे, या शेतीत समीर सुकाळे यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे.  भोर येथील समीर सुकाळे या … Read more