Natural Farming | शेतकऱ्यांना दिले जाणार नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण; ‘या’ ठिकाणी उभारली जाणार केंद्रे

Natural Farming

Natural Farming | आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. उदाहरनिर्वाहासाठी अनेक लोक हे शेती करतात. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. सरकारकडून आणलेल्या या नवीन योजनांचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यामुळे आता भारतातील अनेक तरुण वर्ग देखील शेती करत आहेत. सरकारचा … Read more

आनंदाची बातमी ! कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 5 हजार रुपयांचे अनुदान

Soyabin And Cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केलेली आहे. त्याप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णय कृषी विभागाने घेतलेला … Read more

Mosaic Virus Disease | टोमॅटो पिकावर झपाट्याने पसरतोय हा धोकादायक विषाणू, ही आहेत लक्षणे

Mosaic Virus Disease

Mosaic Virus Disease | आपण सध्या भाज्यांच्या बाजारांमध्ये पाहिले, तर टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढलेली दिसत आहे. परंतु जे शेतकरी टोमॅटो करत आहेत, त्यांच्या टोमॅटोला काकडी मोझॅक विषाणू नावाचा एक रोग लागत आहे. आणि ही एक मोठी समस्या बनलेली आहे. या रोगामुळे टोमॅटोच्या लागवडीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील होते मागील … Read more

Atal Bamboo Farming Yojana | बांबूची शेती करण्यासाठी सरकारकडून मिळणार 7 लाखांचे अनुदान; जाणून घ्या योजनेची माहिती

Atal Bamboo Farming Yojana

Atal Bamboo Farming Yojana | आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यांना त्यातून चांगली शेती करता येते. अशातच शासनाने आणखी एक योजना राबवलेली आहे. याची माहिती अनेकांना नाही. परंतु या … Read more

शेतकऱ्याची मोठी फसवणूक; 5400 डीएपी खतांच्या बॅगेत मिळाली माती

DAP fertilizeer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यंदा दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शेतीच्या कामांना देखील चांगलाच वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळसूदृश्य परिस्थिती जरी निर्माण झालेली असली, तरी शेतकरी मात्र आता शेतीच्या कामाला लागलेला आहे. शेतांसाठी लागणारे खत, बी बियाणे या सगळ्याची तयारी चालू आहे. अशातच आता पुन्हा एकदा कृषी विभागाने शेतकऱ्यांची … Read more

तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते … Read more

PM Kisan Sanman Nidhi Yojana | PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना योग्य प्रमाणात शेती करता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यात सरकारकडून पंतप्रधान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ही योजना चालवली जाते. ही योजना खूप लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या … Read more

Tomato Rate | दिल्लीत टोमॅटोने केले शतक पूर्ण; पावसामुळे किरकोळ बाजारात वाढ

Tomato Rate

Tomato Rate | जे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन करतात. त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी टोमॅटोची लागवड केलेली आहे. त्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. किरकोळ विक्रीच्या किमती देखील चांगल्या वाढलेल्या आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर (Tomato Rate) हे सध्या … Read more

Farmer Suicide | धक्कादायक ! गेल्या 6 महिन्यात विदर्भात तब्बल 618 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Farmer Suicide

Farmer Suicide | शेती हा आपल्या भारतातील मुख्य व्यवसाय असला, तरी शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी कधी नैसर्गिक चक्र असे फिरतात की, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नुकसान होते. आणि यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. अनेक सुविधा असल्या, तरी सगळ्यात शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही .आणि पर्यायाने त्यांच्याकडे आत्महत्या शिवाu … Read more

Maharashtra Kharif Sowing | राज्यात खरीप हंगामातील 86.90 टक्के पेरण्या पूर्ण, कृषी विभागाने दिली माहिती

Maharashtra Kharif Sowing

Maharashtra Kharif Sowing | राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. ज्या भागात पाऊस जास्त असतो, त्या भागात खरीप हंगामात शक्यतो भाताचेच पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे पाऊस कमी असलेल्या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके या हंगामात घेतली जाते. कृषी … Read more