सुरजागड खदानीविरोधातील आंदोलनाची धग प्रशासनाच्या फुंकरीने विझली?

एटापल्ली (मनोहर बोरकर) : तालुक्यातील सुरजागड लोहखनिज पहाड़ीसह गडचिरोली जिल्ह्यातील इतर 25 खानींची लीज रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक गोटूल समिती व जिल्हा महाग्रामसभाच्या वतीने पुकारलेल्या ठीय्या आंदोलनातील पुढाऱ्यांना पोलिसांनी अटक करून तिव्र जन आंदोलनाची धग फुंकर मारून पेटता दिवा (पनती) विझविल्या प्रमाणे विझविल्याचे समजने खरे ठरणार नाही. गेल्या आठवड्यात आदिवासी नागरिकांनी आयोजित केलेल्या जहाल … Read more

कोयना जमीन वाटप घोटाळा : 6 हजार खातेदार बोगस; जिल्हाधिकाऱ्यांचे जमिनी परत घेण्याचे आदेश

Koyananger Order Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणग्रस्तांच्या यादीत दोन हजार ६२८ खातेदारांना दुबार, तर तीन हजार ५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहा हजार १५८ खातेदारांना वाटप झालेल्या सोलापूर, सातारा, रायगड येथील जमिनीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्या जमिनी संबंधितांनी शासनाकडे तातडीने परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाईची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने … Read more

सदाभाऊंची अवस्था पाळीव प्राण्याप्रमाणे फडणवीसांनी “छो” म्हटले की पळायचे : पंजाबराव पाटील

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील यापूर्वीच्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या जोडीने मोठी चळवळ उभी करून क्रांती केली. मात्र आता त्यांची अवस्था अशी आहे की, राजू शेट्टीचे अवघड जागेचं दुखणं झाले आहे, ते एका पक्षांशी बाधले असल्याने त्यांना आंदोलन करता येत नाही. तर सदाभाऊ खोत यांनीही पक्षांचा बिल्ला लावल्याने त्यांची एका पाळीव प्राण्याप्रमाणे … Read more

बळीराजाची संघर्ष यात्रा सहकारमंत्र्यांच्या दारात मारणार बेमुदत ठिय्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सरकार व कारखानदारांनी  शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत. ही संघर्ष यात्रा थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात धडकणार असून … Read more

अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : सदाभाऊ खोत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पैसै कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावे. उसाला एक रक्कमी FRP देण्यास विरोध करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांचा पीएचा ही पगार तीन टप्यात घ्यावा. जर एक रक्कमी FRP देण्यास टाळाटाळ करून जर शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असतील तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊन शिमगा दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही, … Read more

गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले-“सहकार क्षेत्र देशाला 5000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकते”

नवी दिल्ली । केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की,”सहकार क्षेत्रामध्ये भारताला 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यातही ते मोठे योगदान देऊ शकते.” “तसेच सहकार मॉडेलची अंमलबजावणी केल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास होऊ शकतो,” असेही ते म्हणाले. लाल बहादूर शास्त्री यांचे श्वेतक्रांतीचे स्वप्न … Read more

सरकारचं नवं फर्मान : शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार

सातारा | सरकारचं नवं फर्मान शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार असल्याचे पत्र साखर संचालकांच्यासोबतच्या बैठकीनंतर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या निर्णयाला विरोधही होवू लागला असताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी असा निर्णय यापूर्वीच झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शेतकऱ्यांच्या … Read more

रयत क्रांतीचा 1 नोव्हेंबरला कराडात शेतकऱ्यांचा भव्य ट्रक्टर मोर्चा : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात ऊसाची पहिली उचल एकरकमी एफआरपी एवढी द्यावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने 1 नोव्हेंबरला सैदापुरचा कृष्णा कनॉल ते तहसील कार्यालयापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रक्टर मोर्च्या काढणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिले. मोर्चाचे निवेदन सचिन नलवडे व शेतकऱ्यांच्यावतीने नायब … Read more

स्वाभिमानीचा इशारा : चार दिवसात एकरकमी एफआरपी जाहीर करा, अन्यथा कारखाने बंद पाडू

वडूज | खटाव तालुक्यातील घाटमाथ्याचा वर्धन शुगर आणि पडळच्या खटाव माण सहकारी कारखान्यांनी 2021 च्या गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. गोपूजच्या ग्रीन पॉवर शुगर कारखान्याने बॉयलर पेटवला आहे. मात्र गेल्या वर्षीची एफआरपी अजून दिलेली नाही. या आणि इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढली. … Read more

मुलभुत जगण्याच्या अधिकारात दुर्गम बोडारवाडी धरणाकरीता लढा उभारणार : डाॅ. भारत पाटणकर

पाचगणी प्रतिनिधी| सादिक सय्यद देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असली तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकारातून पिचत पडलेल्या जावलीकरांच्या अर्थाजनाचा प्रश्न सोडवण्याकरीता शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज असून श्रमिक मुक्ती दल धरण कृती समितीच्या साहाय्याने लढा उभा करणार असून 54 … Read more