शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा! सर्व विराेधी पक्षांसह देशभरातील ४०० संघटना सहभागी

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्ष काँग्रेससोबतच तृणमूल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा), समाजवादी पक्ष तसेच डावे पक्ष आदी विरोधी पक्ष सामील होणार … Read more

‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने … Read more

26 गुंठ्यांत घेतले 72 टन ऊसाचे उत्पादन; कराड तालुक्यातील शेतकर्‍याची किमया

कराड प्रतिनिधी | येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. २६ गुंठ्यांत तब्बल ७२ टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी सातारा जिल्ह्यात कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. रेठरे बुद्रुक (Rethake Budruk) शेणोली (ता. कऱ्हाड) (Shenoli). … Read more

दुर्मिळ! धुळ्यामध्ये गायीने दिला चक्क ४ वासरांना जन्म; बघ्यांची होतेय एकच गर्दी

धुळे । आजवर तुम्ही गाईला एक किंवा दोन बछडे झाले असल्याचे बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु एका गाईने चक्क ४ वासरांना जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात सर्वांना चकित करणारी आश्चर्यकारक घटना घडली आहे. जन्मदाती गाय आणि तिचे चारही वासरं सुखरुप आहेत. या गाईला आणि तिच्या चारही वासरांना … Read more

आटपाडीच्या बाजारातही मोदींची हवा; ‘मोदी’ बकऱ्याला तब्बल ७० लाखांची मागणी, मात्र मालकाने सांगितला इतका ‘भाव’

सांगली । आटपाडी येथील उत्तरेश्वर देवाची यात्रा कोरोनामुळे यंदा रद्द झाली आहे. मात्र, शेळ्या-मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरविण्यात येणार आहे. रविवारी अनेक जातिवंत बकऱ्यांना विक्रमी दराने मागणी आली. या सर्वात सांगोल्यातील एका शेतकऱ्याच्या बकऱ्याचा दर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. रविवारच्या बाजारात शेतकरी बाबूराव मिटकरी यांच्या ‘मोदी’ बकऱ्याला तब्बल ७० लाखांची मागणी झाली. मात्र, त्यांनी या … Read more

पंतप्रधान किसान योजनेत नोंदणी कशी करता येईल? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे येथे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । मोदी सरकारने देशातील शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान मन धन योजना (PM Kisan Mann Dhan Yojana) ची भेट दिली, परंतु जर आपण अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल तर आपण अद्याप ती करुन घेऊ शकता. केंद्र सरकारच्या या योजनेत शेतकर्‍यांना 3 हजार रुपयांच्या पेन्शनची सुविधा मिळते. आतापर्यंत एकूण 21 लाख शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत नोंदणी … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर आपल्या खात्यात 6000 रुपये आले नसतील तर येथे तक्रार करा, लगेच निराकरण होईल

नवी दिल्ली । नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 11.17 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पैसे पाठविले आहे. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोलत आहोत. सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्यास या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबतची … Read more

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

बुलडाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेली लोणार सरोवराची छायाचित्रे शेयर करत आदित्य यांनी याबाबत माहिती दिली आहे. मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले … Read more

हुर्ररे! आता रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर । अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. राज्य सरकार राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. … Read more

आता फक्त तीन कागदपत्रांवर बनवले जाणार किसान क्रेडिट कार्ड, पीसी किसान योजनेशी जोडली गेली केसीसी योजना!

kisan credit card

नवी दिल्ली । शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करीत असून राजकीय पक्ष कर्जमाफीसाठी मतदान घेण्याचे जाहीर करीत आहेत. या दोन गोष्टींमधील सत्य म्हणजे कर्जाशिवाय शेती होऊ शकत नाही. सावकार किंवा सरकारने कर्ज कोणाकडून घ्यावे हे आता ठरवायचे आहे. मोदी सरकारने मार्च 2021पर्यंत देशात 15 लाख कोटी रुपयांची कृषी कर्जे वाटण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, सध्या देशातील 58 … Read more