दुसऱ्या दिवशी 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी दिली पदवीची परीक्षा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बी.ए, बीएस्सी व बीकॉमच्या १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा सात एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून … Read more

११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थी रस्त्यावर उतरणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साधारण १ महिन्यापूर्वी MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आपला आक्रोश सरकारला दाखवून दिला. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारला या प्रकरणात नमतं घ्यावं लागलं आणि तात्काळ आठवडाभरातच परीक्षा नियोजित करावी लागली. … Read more

एकाच दिवशी १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी दिली पदवीची परीक्षा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ६ एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बी.ए, बीएस्सी व बीकॉमच्या १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली. ऑनलाईन पेक्षाही ऑफलाईन परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे, हे आकडेवरुन स्पष्ट होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व … Read more

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ः खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे, राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. शालेय परीक्षा रद्द करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. … Read more

Breaking News : नववी, आकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच पास करणार ः ठाकरे सरकार मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अमलात आणत आहे. आता असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विदयार्थी हित लक्षात घेता. शालेय शिक्षण विभागाने राज्य … Read more

मोठी बातमी : MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, आयोगाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे. … Read more

11 एप्रिल ला होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा कहर वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी ब्रेक द चेन याअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. तर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. हे सर्व नियम 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र या लोकडाऊन मुळे … Read more

बेरोजगारांसाठी गुड न्यूज! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची संधी; 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा

Jobs

नवी दिल्ली : कोणत्याही नोकरीसाठी उमेदवाराला घेताना सर्वप्रथम उमेदवाराने कोणती डिग्री पूर्ण केली आहे याचा विचार केला जातो. मात्र आता tesla मध्ये डिग्री शिवाय काम करण्याची संधी मिळणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा tesla चे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्री शिवाय नोकरीची संधी उपलब्ध … Read more

‘अटल इनोव्हेशन मिशन’ यांची ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ सोबत हातमिळवणी; कोणाला लाभ मिळू शकेल हे जाणून घ्या

INDIATHINKERS ATAL INNOVATION MISSION

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील लोकांना सक्षम बनवण्यावर भर दिला. यामध्ये डिजिटल इंडियाविषयी बोलले जाते. यासंदर्भात नीति आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) देखील सुरू केली गेली आहे. देशात नावीन्यपूर्ण वातावरण निर्माण करणे हा आहे आणि सरकार अशा कामगारांना मदत देखील देऊ शकते. आता अटल … Read more