२००६ कराची कसोटी जेव्हा अख्तरच्या वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज घाबरले होते- मोहम्मद आसिफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००६ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला आठवला. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू इरफान पठाणने हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धडाकेबाज दुहेरी शतक झळकावले होते. आपल्या संघाने भारताविरुद्धचा … Read more

ऑस्ट्रेलियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू म्हणाली,’सचिनला गोलंदाजी केल्याचा तो क्षण नेहमीच लक्षात ठेवेन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटच्या मैदानावर खेळण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र अगदी काही खेळाडूंचेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या खेळाडूंपैकीच एक ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँड ही देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाच्या आगीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश खेळला गेला. तेव्हा ऐलिस पेरीसह अ‍ॅनाबेल सदरलँडने सचिनला गोलंदाजी केली. सदरलँड … Read more

‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज बरळला की,’ब्रायन लारा माझ्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगलीच चमकदार ठरली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत, त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीमधये एका डावात ४०० धावा करण्याचा आहे. मात्र आजवर कोणत्याही खेळाडूला लाराचा हा विक्रम मोडता आलेला नाही आहे. आपल्या काळात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या लाराबाबत पाकिस्तानचा एका … Read more

… म्हणून विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा! भाजप आमदाराची मागणी

मुंबई । अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भापप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. नंदकिशोर यांच्यामते, ‘पाताल लोक’ वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने … Read more

मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या … Read more

श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली झाली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मदुशनकाने हॅटट्रिक केली होती. दंडाधिकाऱ्यांनी या २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,’रविवारी त्याला पनाला शहरातून ताब्यात घेण्यात … Read more

रोहित शर्माचे संघातील पुनरागमन होणार कठीण ! सराव सुरू करण्यापूर्वी द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच क्रिकेट विश्वासही त्याची झळ बसलेली आहे. या धोकादायक साथीमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे आणि यामुळे क्रिकेटर्स घरातच दोन महिने बसून आहेत. जरी आता खेळाडूंनी आउटडोर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. वास्तविक, … Read more

आयपीएल २०२० ची मोठी बातमी, आयपीएल ‘या’ दिवसापासून सुरू होऊ शकते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयला आपली सर्वात मोठी स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावी लागली. मात्र, आयपीएल आयोजित करण्याच्या शक्यतेने पुन्हा जोर धरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या या वाईट काळात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, ‘ बीसीसीआय २५ सप्टेंबरपासून आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करण्याचा … Read more

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झगडत असलेले तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. बलबीर यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुशबीर आणि तीन मुले कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंग यांनी प्रेस ट्रस्टला सांगितले की,” सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. … Read more

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि … Read more