कोरोनाला रोखण्यासाठी साबण योग्य की हँडवॉश ; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या हाहाकार पसरला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनने सुद्धा कोरोनाच्या महासंकटात काळजी घेण्याचे आव्हान दिले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात सगळीकडे मास्क वापरणे , सॅनिडीझर वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे अश्या अनेक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी सानिडायझर वापरणे हे कोरोनापासून रोखू शकतो. पण … Read more

मोसंबी वाढवेल तुमचे सौंदर्य ; कसे ते घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा बाजारात अनेक वेगवेगळ्या वस्तू मिळतात. ज्यांचा वापर आपल्या सौदर्यासाठी केला जातो. पण कधी कधी बाजारात मिळाल्या जाणाऱ्या अनेक प्रॉडक्ट मध्ये केमिकल चा समावेश केलेला असतो. तुमच्या चेहऱ्यावरील फोड ,पुरळ दूर करण्यासाठी मोसंबी हे चांगले फळ आहे. जाणून घेऊयात मोसंबी या फळाबद्धल ….. — मोसंबी चा ज्यूस पिल्यानंतर आपली त्वचा ही … Read more

ओट्स बरोबर ‘या’ गोष्टीचे करा सेवन

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा असे ऐकले असेल कि जे लोक डाएट करतात ते अगदी काही ठराविक गोष्टींचा समावेश हा आपल्या आहारात करत असतात. वजन कमी करण्यासाठी ओटस हे जास्त प्रमाणात वापरले जातात. हा पदार्थ शरीरासाठी जास्त प्रमाणात पोषक असतो. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच त्यात पोषणमूल्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात ओट्सचा … Read more

पाय मुरगळला असेल तर करा ‘हे’ घरगुती उपचार

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा चालताना पाय मुरगळतो. काही वेळेला पाय घसरल्याने, पायाखाली कोणती वस्तू आल्यानंतर, टाकताना पाय जर उलटा पडला ,अशी अनेक कारणे पाय मुरघळण्याची आहेत. पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं. आणि चालताना सुद्धा जास्त त्रास होतो. … Read more

पचनक्रिया वाढवून लिव्हर ची कार्यक्षमता वाढवण्याचे काही घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। कोणत्याही वयातील व्यक्तीच्या शरीरातील पचनक्रिया चागली असणे फार गरजेचे असते. जर माणसाची पचनक्रिया चांगली नसेल तर त्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पोटदुखी , गॅस यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तीची पचनक्रिया ही उत्तम असते त्याचे आरोग्य हे अतिशय उत्तम रित्या कार्यरत राहते . त्यामुळे पचनक्रिया ही कशी … Read more

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । किशोरवयीन मुलींनी होमोग्लोबीन च्या बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण जर वाढत्या वयानुसार हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर शरीराला त्रास होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची … Read more

तुरटीच्या वापराने अशा प्रकारे केसांच्या समस्या करा दूर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक महिलांना आणि पुरुषांना पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. या धावपळीच्या युगात आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही लेट नाईट पर्यंत मोबाईल युज करणे. सकाळी उशिरा उठणे वेळेवर जेवण न करणे यामुळे आपल्या शरीराला संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. तसेच आपल्या आहारात आणि आपल्या राहणीमानात झालेल्या बदलामुळे अनेक वेळा बऱ्याच समस्येला … Read more

मूळव्याधाचा त्रास असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। मूळव्याध हा सामान्य आजार जरी असला तरी त्याच्या त्रास हा जास्त प्रमाणात होत असतो. मूलव्याधीचे अनेक प्रकार आहेत. ते शरीराच्या अवघड जागेवर त्याचा त्रास होतो. त्यामुळे शौचास जाण्याचा त्रास नाहक होतो. त्यावर वेळेत उपाय केले असता , जास्त प्रमाणात त्रास होणे कमी होते. मूळव्याध हा आजार असा आहे की, त्या संदर्भात कोणत्याही … Read more

भूक लागत नसल्यास का खावे कवठ फळ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना माहीत नसेल की कवठ हे फळ काय आहे ते या फळाचे फायदे काय आहेत. कवठ खाल्याने शरीराला कोणते कोणते फायदे होतात,हे जाणून घेऊया.. कवठ हे फळ अनेक भाज्यांमध्ये वापरतात. भाजी तयार करताना किंवा मुरांबा , सरबत , जाम तयार करताना त्याचा वापर केला जातो. अनेक लोक कवठ या फळाचा गर … Read more

‘या’ लोकांनी अजिबात खाऊ नये आले ; आले खाणे ठरू शकेल धोकादायक

Ginger

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी काही प्रमाणत योग्य आहार, पुरेश्या प्रमाणात झोप, तसेच दररोज नियमितपणे केला जाणार व्यायाम या गोष्टी गरजेच्या आहेत. आले याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्याचा वापर काही प्रमाणात शरीरासाठी असणे गरजेचे आहे. आल्याचा चहा घशात होणारा त्रास कमी करतो, बर्‍याच लोकांना अस्वस्थ झाल्यावर बर्‍याचदा आल्याचा चहा आठवतो. … Read more