कामगारांना आहे तिथंच ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर; आता जनता अन्याय सहन करणार नाही – राहुल गांधी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशभरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादात देशभरात कोरोनाव्हायरस संदर्भातील प्रश्नांवर सुरु असलेल्या चर्चेचा उहापोह राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस प्रस्तावित करत असलेली न्याय योजना तात्काळ लागू करुन देशभरातील गरिबांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करण्याची मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. याशिवाय केंद्र … Read more