देश संकटात असताना विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more

वाधवान कुटुंबियांना परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबिय गृहखात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राद्वारा लोणावळ्याहून पाचगणीत दाखल झाले होते. सदर प्रकार माध्यमांत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना परवानगी देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांकडून सरकारव टिके होत आहे. अशात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई … Read more

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more

वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई प्रतिनिधी | येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांनी गृहखात्याचे प्रधान सचिव यांच्या पत्राच्या आधारे लोणावळा ते पाचगणी प्रवास केल्याचे समोर आले. यानंतर विरोधीपक्षाने यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना पत्र देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांनी सरकारवर टिका … Read more

मोठी बातमी! लोणावळ्याहून पाचगणीत आलेल्या ‘त्या’ २३ जणांना गृहखात्याच्या प्रधान सचिवांचेच पत्र

मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या आहेत. मात्र अशातही येस बँक घोटाळ्यातील बागवान कुटुंबिय लोणावळ्याहून पाचगणीला पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मंत्रालयातील खास पत्राच्या सहाय्याने बागवान कुटुंब पाचगणीला पोहोचल्याची माहिती होती. मात्र आता हे पत्र दुसर्‍या तिसर्‍या कोणाचे नसून गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता … Read more

कोरोनाविरोधात पृथ्वीराज चव्हाण फिल्डवर, वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन जागृती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन कोरोनाबाबत जागृती केली आहे. देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय … Read more

संचारबंदीला नियंत्रण आवश्यक होतं, ती हटवण्यासाठी आत्मविश्वास लागेल

सर्व खुले करणे किंवा अंशतः खुले करणे यासाठी मोठ्या आत्मविश्वासाची गरज भासेल. सर्व प्रथम आपल्याकडे असणारा डाटा आपल्याला काय सांगतो आहे याचा आत्मविश्वास गरजेचा आहे. अंशतः किंवा अर्धवट संचारबंदी खुली करण्याने विविध प्रकारे विषाणूचा प्रसार होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘आमदार’ होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली … Read more