केजरीवालांनी भर विधानसभेत फाडली कृषी कायद्यांची प्रत टराटरा, म्हणाले…

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. “केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या … Read more

शेतकरी आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय ; कंगनाने सोडलं शेतकऱ्यांवर टीकास्त्र

kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलना वरून अभिनेत्री कंगना राणावत आणि दिलजीत सिंग यांच्यात खडाजंगी झाली. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे … Read more

‘मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचा आक्रोश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 20 दिवसापासून हे आंदोलन चालू असतानाच संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही … Read more

शेतकरी आंदोलन | संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

sant baba ram singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय … Read more

दिल्लीतील पारा ४ अंशावर; मोदी सरकार ढिम्म! शेतकरी मागण्यांवर ठाम! आंदोलनाचा २१ वा दिवस

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात कोरोना संक्रमण काळातही गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलाय. परंतु, इतके दिवस आंदोलन सुरु असताना मोदी सरकार ढिम्म असून कुठलाही तोडगा काढण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा २१ वा दिवस उजाडला असून दिल्लीतील पारा तब्बल ४ अंशावर आल्यावर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

पाकिस्तानी अभिनेत्याचं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट ; म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानावर देशभरातुन त्यांच्यावर सडकून टीका झाली. अशा परिस्थितीत आज पाकिस्तानच्या एका अभिनेत्याने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट … Read more

तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसोबत बसा आणि…. प्रकाश राज यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असताचा अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र … Read more

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार ; दहा हजार शेतकरी पोहचले दिल्ली बॉर्डरवर

Farmers Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांचं सिंघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण आहे. दिल्ली नजीकच्या बॉर्डरवर हे उपोषण करण्यात येणार असून यासाठी अनेक शेतकरी हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज … Read more

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सध्या देशभरात कृषी विधेयकावरून शेतकरी आणि केंद्र सरकार … Read more