खासदारकी माझ्या बापाची आहे का? दानवेंचा अप्रत्यक्षपणे खोतकरांना इशारा

khotkar danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना लोकसभा मतदारसंघ हि काय माझ्या बापाची जहागिरी नाही पण हि जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही मिटण्याही … Read more

शिवसेनेचे 12 खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शिवसेनेचे 12 आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, … Read more

पुरणपोळी, मिसळ अन् बिल; रोहित पवारांकडून फडणवीस -दानवेंना चिमटे??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यानी एके ठिकाणी मिसळ खातानाच फोटो शेअर केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे. मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली…एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी … Read more

मुंबईहून रेल्वेने जालन्यात, विनामास्क ग्रामस्थांशी चर्चा.. दानवे पॉझिटीव्ह आल्यानं ग्रामस्थ चिंतेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. परंतु कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी दानवे हे मुंबईहुन रेल्वेने जालन्यात आले होते तसेच ग्रामस्थांशी विना मास्क संवाद साधला. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे. कोरोनाची लक्षणे … Read more

रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला. आता 2 वर्ष कुठे आहे पट्ट्या अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी यावेळी टीका केली. मुख्यमंत्र्यांना उद्देशून, 2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या … Read more

भाजप नेत्यांना साखर आयुक्तांचा दणका ; एफआरपी थकवल्याने कारखान्यांचे गाळप परवाने रोखले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आयकर विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात पुण्याच्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. राज्यातील 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकऱ्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. यामध्ये भाजपच्या … Read more

दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे तर्कट

जालना । केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब … Read more

रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार हे माहितीचं नव्हतं! सरकार स्थापनेच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला

मुंबई । राज्यात येत्या दोन-तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल, असं भाकीत या भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केलं होतं. त्यांच्या या भाकिताची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी टर उडवली आहे. दानवे हे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता, असा चिमटा शरद पवार … Read more

आता बदलला गेला 65 वर्षांपूर्वीचा जीवनावश्यक वस्तू कायदा; यापुढे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये मसूर आणि बटाटे, कांदे नसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या … Read more

देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ आनंदाने एकत्र नांदू नये हेच नेहमी भाजपला वाटतं; तांबेंचा दानवेंवर पलटवार

मुंबई । भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील असं म्हटलं होतं. दानवे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या स्थापनेपासून देशात अमर, अकबर, अँथनी कधी आंनदाने एकत्र नांदूच नये असं त्यांच्या नेत्यांना वाटतं आलं असल्याची … Read more