‘या’ दोषामुळे ‘मारुती-सुझुकी’ने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार मागवल्या माघारी

मुंबई । भारतात कार तयार करणाऱ्या कंपनींपैकी एक आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे कार माघारी मागवल्या आहेत. मारुती-सुझुकीकडून एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात … Read more