सार्क परिषदेसाठी पाकिस्तान मोदींना आमंत्रित करणार ?

Narendra Modi

इस्लामाबाद | दक्षिण आशियातील देशांनी स्थापन केलेल्या सार्क परिषदेच्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाईल, असे वक्तव्य पाकच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी केले आहे. इस्लामाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सदर माहिती दिली आहे. सार्क परिषदेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. यंदा ही परिषद डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. भारताने … Read more

भारत खरेदी करणार पाणबुडी उध्वस्त करणार ‘रोमियो’

Romio Helicopters

नवी दिल्ली | भारत अमेरिकेकडून २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील विश्वासू सूत्रांकडून मिळत आहे. या हेलिकॉप्टर ची किंमत २ बिलिअन डॉलर आहे. भारताला गेली अनेक वर्षापासून गरज असलेल्या या हेलिकॉप्टर च वौशिष्ट्य म्हणजे पाणबुडीला उध्वस्त करण्याची क्षमता असलेलं ‘ रोमियो’ हेलिकॉप्टर असेल. भारतानं या हेलिकॉप्टर साठी अमेरिकेला पत्रही लिहिली … Read more

मोदींनी केली उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

IMG WA

नवी दिल्ली | दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदा मोदींनी उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याच प्रमाणे केदारनाथ येथील मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतले.

Diwali 2018 | पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Narendra Modi

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे … Read more

केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक – शरद पवार

Sharad Pawar

पुणे प्रतिनिधी | केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक आहे. सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे, या प्रकाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी होती, मात्र सीबीआयच्या प्रमुखांनाच घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. याने स्पष्ट आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असेल असा अजेंडा हया सरकारचा आहे. ‘संविधान बचाव देश बचाव’ या राष्ट्रवादीतर्फे आयोजित … Read more

साई संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत मोदींनी दिली ही प्रतिक्रिया

Narendra Modi in Shirdi

शिर्डी | साई बाबा संस्थानाच्या वतीने होत असलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत दाखल झाले असून यावेळी त्यांनी साई बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदविला. त्यात मोदींनी नमूद केले की श्री साई बाबांच्या दर्शनाने मनाला असीम शांतता प्राप्त होते. श्री साई बाबांचा श्रद्धा आणि सबुरी चा संदेश संपूर्ण … Read more

मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस

Devendra Fadanvis

ठाणे | ‘मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे’ असे मत मुख्यमंत्री देंवेन्द्र फडणवीस यांनी ठाणे येथे व्यक्त केले. तसेच ‘मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे’ असे म्हणुन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांना उद्योग धंद्यामधे येण्याचे आवाहन … Read more

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत योजने’चा २३ सप्टेंबरला शुभारंभ

जनआरोग्य योजना

मुंबई | अमित येवले केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’- (प्रधानमंत्री जन आरोग्य) योजनेचा देशभरात २३ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात हा लोकार्पण सोहळा राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महात्मा फुले जन … Read more

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

Anna Hajare on Narendra Modi

अहमदनगर | केंद्र सरकारकडे लोकपाल व लोकआयुक्त यांची नियुक्ती करण्याबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली. हजारे यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना पत्राद्वारा आपली नाराजी कळवली आहे. ‘ऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्यासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, आता त्याच देशवासीयांच्या हितासाठी … Read more

नागपुरातून सरकार चालत नसते – मोहन भागवत

images

नवी दिल्ली | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्याचा कानमंत्र देत नाही, मात्र राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं’ असं मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली येथील ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संघ सरकारच्या कामकाजात दखल देत … Read more