काश्मीरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या पंदाच भागात सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) पथकावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात भारतीय जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांची हत्यारे दहशतवाद्यांनी पळवल्याचेही वृत्त मिळत आहे. या हल्ल्याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, … Read more

त्रिपुरा मध्ये BSF च्या २ जवानांना कोरोनाची बाधा; राज्यात फक्त दोन एक्टिव केस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामधील अंबासा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) युनिटमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन जण बरे झाले आहेत. आता केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शिल्लक आहेत. यापूर्वी … Read more

तापाने फणफणारा तो बांगलादेशातून पोहत आसाममध्ये आला; म्हणाला मला कोरोनातून मुक्त करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील देश त्रस्त झालेले आहेत. अनेक सामर्थ्यवान देशांनी कोरोनासमोर गुडघे टेकले आहेत.अशा संकटाच्या काळात भारत अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहे. हेच कारण आहे की तापाने ग्रस्त असलेला एक बांगलादेशी तरूण कुशीरा नदीतून पोहत पोहत आसामच्या सीमेवर आला.येथे पोहोचल्यावर त्याने करीमपूर जिल्ह्यातील मुबारकपूर गाठले आणि गावकऱ्यांना सांगितले की, त्याला कोरोना … Read more

दिल्ली हिंसाचार: ‘त्या’ जवानाचे घर आता BSF बांधणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारात अनेकांच्या घरांना दंगेखोरांनी आगीच्या हवाली केलं. या हिंसाचाराच्या आगीत देशाच्या सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर सुद्धा भस्मसात करण्यात आलं. ही वार्ता प्रसार माध्यामाकडून समजताच बीएसएफने या जवानाला मदत करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. ईशान्य दिल्लीत खास खजुरी गली परिसरात मोहम्मद अनिस या बीएसएफ जवानाचे घर होते. … Read more

बीएसएफचे जवान ज्ञानेश्वर जाधव शहीद! जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बाजवतांना आलं वीरमरण

बीएसएफमधील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. जाधव यांचे धकटवाडी (ता.खटाव) हे मूळगाव आहे. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीतून देण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहांनी दिली जवानांना अनोखी दिवाळी भेट!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी १०० दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशापद्धतीने त्यांची नियुक्त करा असं शहा यांनी सांगितले आहे. २३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात यासंदर्भात झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रेझेंटेशन दरम्यान त्यांनी या सूचना केल्या. या प्रेझेंटेशनमध्ये केंद्रीय सुरक्षादलाच्या जवानांची नेमणूक दिर्घकाळासाठी घरापासून दूरवर केल्यास त्यांना काय काय त्रास होतो यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते.

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा ‘निमलष्करी दलांना’ मोठा दिलासा, मिळणार हे लाभ

paramilitary force

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल'(सीआरपीएफ), ‘सीमा सुरक्षा दल'(बीएसएफ), सीआयएसएफ व आयटीबीपी या पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ. आता निमलष्करी दलाच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही ग्रुप-ए अधिकाऱ्यांसारखेच आर्थिक आणि बढतीचे लाभ मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंग्टन एफ नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला. केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली असून … Read more

तुम्हाला BSF बद्दलच्या या पाच गोष्टी माहीती आहेत काय?

Story of BSF

दिनविशेष | सुनिल शेवरे आज बीएसएफ चा ५४ वा वर्धापन दिन आहे. जगातील महत्वाची आणि मोठी सुरक्षा बल म्हणून बीएसएफ ला ओळखलं जातं. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला तेंव्हा आपल्याकडे बीएसएफ सारखी फक्त सीमा भागात काम करणारी कोणतीच तुकडी नव्हती. ज्या त्या राज्यांची सीमा सुरक्षा ही त्या राज्यांच्या पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. नंतर च्या काळात … Read more

या युद्धात भारताला पराभव स्विकारावा लागल्यानं BSF ची स्थापना करण्यात आली

BSF Force

दिनविशेष | सुनिल शेवरे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य … Read more