‘सरनाईक, वायकर फक्त मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या दिशेनं ईडीनं ही छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार नितेश … Read more

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार?? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.  “महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी. 50 टक्के … Read more

आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव, आपली जबाबदारी – मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. … Read more

सोमवारपासून राज्यातील मंदिरे उघडणार ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरत होती. मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधक ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच योग्यवेळी धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देऊ असं सरकारकडून सांगण्यात येत होते. अखेर ही श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडत आहोत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिकस्थलळं उघडण्यात येत असल्याची घोषणा केली. … Read more

‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास आम्हीचं निवडून येऊ’; चंद्रकांत पाटलांचा दृढ विश्वास

पुणे । बिहार निवडणुकीत भाजपाचा विजय मिळाल्यावर राज्यातील भाजप नेत्यांनाही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत. ‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. मी भविष्यकार नाही, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, असं म्हणत … Read more

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका , मुंबईकरांच्या हिताचे जे काही असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणारच ;उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.दिवाळी निमित्त … Read more

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वाना पडला होता, यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल अस मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. … Read more

दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणं टाळा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच जनतेला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व समाजबांधवांनी सण घरात राहून साजरे केले. त्याबद्दल सर्वांचे आभार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.दिवे जरुर पेटवा, फटाके न वाजवा तर उत्तम, असेही उद्धव … Read more

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद ; मंदिर उघडण्यावर करणार का भाष्य ??

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोरोना, दिवाळी, मराठा आरक्षण यांसह विविध विषयांवर … Read more