मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असतं तर चाललं असता का? ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली असताना आता भाजप आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री … Read more

CMO कडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; बाळासाहेब थोरातांनी ‘अशा’ प्रकारे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा … Read more

तेव्हा हे लोक काय गोट्या खेळत होते का? ; राम कदमांनी साधला शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत … Read more

निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो ; फडणवीसांचा टोला

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली आहे. शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो,असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या … Read more

औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही पण हिंदुहृदयसम्राटांचे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे मात्र यशस्वीपणे केले ; भाजपचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेत बसलेल्या शिवसेनेवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.अशातच, शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर … Read more

शिवशाही कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; फोटो ट्विट करत भाजप नेत्याने केली सडकून टीका

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून आम्हांला हिंदुत्व शिकवू नका, तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं म्हंटल होत. तरीही काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीमध्ये बसलेल्या शिवसेनेवर भाजपकडुन अधून मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं जात. आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते अतुल भातखळकर शिवसेनेवर टीका करताना दिसत … Read more

मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; शरद पवार मध्यस्थितीला तयार, पण…

मुंबई । कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यात आता मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती मिळतेय. (Sharad Pawar likely to … Read more

‘टीम इंडिया’ समजून काम करा उद्धवजी ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कंजूरमार्ग मेट्रो कारशेड वरून शिवसेना आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पु्न्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.दरम्यान, कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणात तुम्हाला श्रेय हवे असल्यास खुशाल घ्या, पण हा माझ्या आणि तुमच्या अंहकाराचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करुन मार्ग … Read more

सोनिया गांधींनीच ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं ; पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी सूचना करणारे पत्र सोनिया गांधी यांनी ठाकरेंना … Read more

सोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही पक्षांची सारवासारव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. पंरतु काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या पत्रावर स्पष्टीकरण दिल आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद … Read more