मला पोलीस संरक्षण नको, माझे काही बरे वाईट झाले तर त्याला मीच जबाबदार; अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : सुरक्षा नसल्याने काही बरेवाईट झाले तरी ती सर्वस्वी माझी जबबादारी राहील असे म्हणत अण्णा हजारे यांनी मुखयमंत्र्यांना पत्र लिहून पोलीस संरक्षण नाकारले आहे.महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने … Read more