बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा! मूल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्र शासनाने वित्तीय वर्ष 2021-22 साठी मुल्यांकन दर म्हणजेच रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ केली नाही. गेल्या वित्तीय वर्षांमध्ये वार्षिक मूल्यांकन तक्ता राज्य शासनाने जाहीर केला होता. त्या तक्त्यामध्ये थोड्या प्रमाणात मूल्यांकनमध्ये वाढ करण्यात आली होती. याचा मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला होता. पण या वर्षी शासनाने घेतलेल्या मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला … Read more

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचं पाऊल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत न्हवता. कोविडच्या वाढत्या … Read more

तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्री कार्यालयाला स्पष्टीकरण

param bir singh uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या … Read more

‘ते’ पत्र खरंच परमबीर सिंग यांनी लिहिलेलं? मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका

param bir singh letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची … Read more

फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

Udhhav Thackeray

मुंबई । दिल्लीत आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, पाणी तोडलं जातेय. तसेच ते राजधानीत येऊ नयेत म्हणून रस्त्यात खिळे ठोकले जातायत. फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

CMO कडून पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; महाविकासआघाडीत तणाव वाढणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असतानाच आज … Read more

CMO कडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; बाळासाहेब थोरातांनी ‘अशा’ प्रकारे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा … Read more

दारुची दुकाने उघडताय तर मग मंदिरे का नाही? – देंवेंद्र फडणवीस

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वच जिल्ह्यांत वाढत आहे. अशात आता धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी जोर धरत आहे. यापार्श्वभुमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुची दुकाने उघडताय तर मग मंदीरं का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. साताऱ्यात आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी … Read more

बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे.

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more