Konkan News : ‘या’ कालावधीपर्यंत कोकणात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येणार नाही ; काय आहे कारण ?

konkan news

Konkan News : उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पर्यटनासाठी कोकणात (Konkan News) जाणाऱ्यांची रीघ लागते. रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील समुद्र किनाऱ्यांवर भेटीदेण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. याबरोबरच याठिकाणाचे जलपर्यटन सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र काही दिवसात मान्सूनला सुरुवात होत आहे म्हणूनच खवळलेल्या समुद्रामुळे कोकणातील जलपर्यटन हे 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला … Read more

कधीपर्यंत पूर्ण होणार समृद्धी महामार्ग ? MSRDC च्या अधिकाऱ्याने दिली माहिती

samrudhi

Samruddhi Mahamarg : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई नागपूर महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास सुखकर (Samruddhi Mahamarg) होणार आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र … Read more

Samruddhi Mahamarg : आनंदाची बातमी ! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार, जोडली जाणार 2 महत्वाची शहरं

samrudhi mahamarag

Samruddhi Mahamarg : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग. हा प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांकरिता खुला होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बाब म्हणजे या महामार्गाचा विस्तार (Samruddhi Mahamarg) होणार असून राज्यातील आणखी २ महत्वाची शहरे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. चला जाणून … Read more

Vande Bhart Express : राज्यातल्या आणखी एका शहराला मिळणार ‘वंदे भारत’ ; PM मोदींनी दिले संकेत

vande bharat express

Vande Bhart Express : संपूर्ण देशामध्ये नावाजली गेलेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) महाराष्ट्रातही मोठ्या पसंतीस उतरत आहे. सध्याचा विचार करता सध्या महाराष्ट्रात एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र आणखी एका शहराला वंदे भारत एक्सप्रेस जोडली जाणार आहे. होय, आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते शहर म्हणजे ‘कोल्हापूर’. राज्यातल्या इतर शहराला जोडल्यानंतर कोल्हापूरातूनही … Read more

Maharashtra News : राज्यात तयार होणार नवा 213 किमीचा महामार्ग ; दोन मोठ्या शहरांमधील प्रवास केवळ 3 तासांत

Maharashtra News : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक (Maharashtra News ) तयार होणार आहे. या महामार्गामुळे पुणे -नाशिक आंतर अवघ्या … Read more

Toll Plaza : पर्यटकांवर ‘टोल’धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला

Anewadi Toll Booth

Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला … Read more

Maharashtra S. T. : ‘या’ व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

Maharashtra S. T.

Maharashtra S. T. : राज्यात ट्रेन नंतर एस टी ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आजही अनेक गाव खेड्यात एस टी च जास्त चालते. आजही आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गावागावात या लाल परीची वाट पाहत असतात. यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना … Read more

Maharashtra EV Bus : लाल परी नटली …! बदलले रुपडे …! ताफ्यात दाखल झाल्या 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस

Electric buses

Maharashtra EV Bus : एस. टी. ही महाराष्ट्राचीहक्काची गाडी आहे असे म्हणायला काहीच हरकत. आजही राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचणारी ही गाडी लाल परी म्हणून ओळखली जाते. या ‘लाल परी’चे रुपडे बदलले असून आता शासनाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेसची (Maharashtra EV Bus) एंट्री झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट येथील आगारात एसटीच्या … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे अंतर होणार कमी ; नवा सहा पदरी हरित मार्ग बांधण्याचा निर्णय

pune expressway

Mumbai Pune Expressway : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत सर्वात लांब सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन करण्यात आले. या मार्गामुळे मुंबईहुन पुण्याला येण्याचा वेळही कमी झाला. त्यानंतर आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ने ही दोन्ही शहर जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे. यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शन पासून ते पुणे मुंबई (Mumbai Pune … Read more

झिका विषाणूच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रात पाठवले उच्चस्तरीय पथक

मुंबई । महाराष्ट्रात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्याने, केंद्र सरकारने सोमवारी परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी उच्च स्तरीय पथक पाठवले, जेणेकरून रोगाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करता येईल. या तीन सदस्यीय केंद्रीय टीममध्ये पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया … Read more