Maharashtra News : राज्यात तयार होणार नवा 213 किमीचा महामार्ग ; दोन मोठ्या शहरांमधील प्रवास केवळ 3 तासांत

Maharashtra News : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक (Maharashtra News ) तयार होणार आहे. या महामार्गामुळे पुणे -नाशिक आंतर अवघ्या … Read more

Toll Plaza : पर्यटकांवर ‘टोल’धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला

Anewadi Toll Booth

Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला … Read more

Maharashtra S. T. : ‘या’ व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

Maharashtra S. T.

Maharashtra S. T. : राज्यात ट्रेन नंतर एस टी ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आजही अनेक गाव खेड्यात एस टी च जास्त चालते. आजही आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गावागावात या लाल परीची वाट पाहत असतात. यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना … Read more

Maharashtra EV Bus : लाल परी नटली …! बदलले रुपडे …! ताफ्यात दाखल झाल्या 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस

Electric buses

Maharashtra EV Bus : एस. टी. ही महाराष्ट्राचीहक्काची गाडी आहे असे म्हणायला काहीच हरकत. आजही राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचणारी ही गाडी लाल परी म्हणून ओळखली जाते. या ‘लाल परी’चे रुपडे बदलले असून आता शासनाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेसची (Maharashtra EV Bus) एंट्री झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट येथील आगारात एसटीच्या … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे अंतर होणार कमी ; नवा सहा पदरी हरित मार्ग बांधण्याचा निर्णय

pune expressway

Mumbai Pune Expressway : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत सर्वात लांब सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन करण्यात आले. या मार्गामुळे मुंबईहुन पुण्याला येण्याचा वेळही कमी झाला. त्यानंतर आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ने ही दोन्ही शहर जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे. यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शन पासून ते पुणे मुंबई (Mumbai Pune … Read more

झिका विषाणूच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रात पाठवले उच्चस्तरीय पथक

मुंबई । महाराष्ट्रात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्याने, केंद्र सरकारने सोमवारी परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी उच्च स्तरीय पथक पाठवले, जेणेकरून रोगाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करता येईल. या तीन सदस्यीय केंद्रीय टीममध्ये पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया … Read more

नाशिकच्या सरकारी करन्सी प्रिंटिंग प्रेसमधून पाच लाख रुपये गायब

नाशिक । पाच लाख रुपयांच्या चोरीची खळबळजनक घटना महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या शासकीय करन्सी नोट प्रेसमधून (Currency Printing Press) समोर आली आहे. देशातील सर्वात सुरक्षित करन्सी नोट प्रेसमधून चोरी झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही प्रशासन पैसे कुठे गेले याचा तपास करत आहे. या सर्व … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

हा तालुका माझ्या आई – बापाने मोठ्या कष्टाने उभा केलाय; इथे तुमचे झेंडे लागू देणार नाही

औरंगाबाद | कन्नड हा तालुका माझे वडील स्व. रायभान जाधव व मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला तालुका आहे या ठिकाणी तुमच्या सारख्यांचे झेंडे लागू देणार नाही, असा इशारा देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधव हे जेल मधुन सुटून आल्यावर काल एका … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more