Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more

उद्धव ठाकरे V/S एकनाथ शिंदे यांच्यात कोण जिंकणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल LIVE

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही बाजूनी सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर १ ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार पर्यंत दोन्ही बाजूना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. #UPDATE | … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यात कडक निर्बंध लागू; जाणुन घ्या काय सुरु अन् काय बंद?

uddhav thackarey

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून … Read more

BREAKING : मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करणार नवी नियमावली? टास्क फोर्स सोबतच्या बैठकिनंतर घेतला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवी नियमावली जाहिर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह … Read more

मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारकडून पूनर्विचार याचिका दाखल

maratha aarakshan

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली. तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारला आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. आता केंद्र आणि राज्य सरकारने ताकद लावण्याची गरज असून शपथविधी विधी … Read more

मोदींच्या लसीकरण मोहिमे मुळे तब्ब्ल ७ हजार कोटी वाचले, ते पैसे आता गरिबांना द्या! – खा. डॉ. प्रीतम मुंडे

preetm munde

बीड : भारतातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या सात हजार कोटींच्या निधीची बचत झाली आहे. तो निधी आता गरीब नागरिक तसेच लॉकडाऊन काळात रोजगाराला मुकलेल्या सर्वांना वितरीत करण्यात येऊन तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राज्य … Read more

BREAKING NEWS : पुढचे १५ दिवस लॉकडाऊन कायम; मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील लॉकडाऊन पुढील १५ दिवस कायम राहणार असल्याची महत्वाची घोषणा ठाकरे यांनी केली. लोकांवर निर्बंध लादणे हे … Read more

BREAKING NEWS : मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. तसेच रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन … Read more

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणाले? लढाई अजून संपली नाही म्हणत सांगितला ‘हा’ पर्याय

मुंबई : मराठा आरक्षण रद्द बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यांनंतर मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधीपक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीने कोर्टात मांडली नाही असा आरोप करत आहेत. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. बुधावारी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे … Read more

काश्मीरचे 370 कलम हटवताना जी हिम्मत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींना हात जोडून विनंती

Uddhav Thackeray

मुंबई | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित केले. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काश्मीर मधील कलम 370 कलम हटवताना केंद्र सरकारने जी हिम्मत दाखवली तीच हिम्मत आता मराठा आरक्षणासंदर्भातही केंद्राने दाखवावी असं म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधानांनी या प्रकरणात … Read more