बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा! मूल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्र शासनाने वित्तीय वर्ष 2021-22 साठी मुल्यांकन दर म्हणजेच रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ केली नाही. गेल्या वित्तीय वर्षांमध्ये वार्षिक मूल्यांकन तक्ता राज्य शासनाने जाहीर केला होता. त्या तक्त्यामध्ये थोड्या प्रमाणात मूल्यांकनमध्ये वाढ करण्यात आली होती. याचा मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला होता. पण या वर्षी शासनाने घेतलेल्या मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला … Read more

नवीन वित्तीय वर्षापासून या गोष्टी होणार महाग! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी याबाबत

नवी दिल्ली। आज 2020-21 आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस खुप सऱ्या गोष्टी महाग होतील. आजपासून या गोष्टींसाठी आपल्या खिशात अधिक त्रास होईल. खरं तर आजपासून महागड्या होणार्या बहुतेक गोष्टी रोजच्या वापराच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या गोष्टी महाग होणार ते. कार, ​​बाइक, … Read more

लॉकर उघडताना ग्राहकाला पूर्वसूचना देणे बँकेला यापुढे बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | लॉकर उघडणे आणि त्याची देखभाल करण्यासाठी स्पष्ट अशा सूचना नसल्यामुळे, अनेकदा बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद निर्माण होत असतात. मागच्या काही दिवसापूर्वी युनियन बँके ऑफ इंडियाच्या ग्राहकाने बँकेवर लॉकरशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवून बँके विरोधत गुन्ह्याची नोंद केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत म्हटले आहे की, यापुढे बँकांना ग्राहकांचे लॉकर उघडताना … Read more

कमी वेळेमध्ये अगदी सहजपणे पेमेंट करणारी UPI पेमेंट सिस्टीम काय आहे आणि कशी काम करते? जाणून घ्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळामध्ये डिजिटल पेमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झाले. आज-काल कॅश व्यवहार खूप कमी केला आहे. डिजिटल व्यवहारामध्ये कोड स्कॅन करून आणि UPI मार्फत पेमेंट करणे. या दोन पद्धती जास्त सोप्या आणि सुरक्षित आहेत. डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ॲप मध्ये UPI चा वापर केला जातो. UPI कसे काम … Read more

कराड जनता बँकेच्या सर्व शाखांमध्ये उद्यापासून क्लेम फाॅर्म, KYC घेण्यात येणार ; ठेवीदारांसाठी महत्वाची माहिती

कराड दि.14 (प्रतिनिधी) : दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्याने दिवाळखोरीत निघालेल्या या बॅंकेतील पैसे संबधित खातेदाराला परत मिळवण्यासाठी नव्याने केवायसी साठीची कागदपत्रे वेळेत दिली तरच आपलै पैसे मिळतील अशा अशायाचे जाहिर निवेदन बॅंकेचे अवसायांकीनी प्रशिध्दीला दिले आहे. बॅंकेतील ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत देण्यासाठी अवसायकांने काही निर्णय घेतले असून बँकेच्या विविध जिल्हय़ातील … Read more

1 ऑगस्टपासून आपल्या पैशाशी संबंधित ‘हे’ 5 नियम बदलणार, आता आपल्या खिशावर होणार थेट परिणाम

1 ऑगस्टपासून आपल्या पैशाशी संबंधित ‘हे’ 5 नियम बदलणार, आता आपल्या खिशावर होणार थेट परिणाम #HelloMaharashtra

टाटा सन्स च्या अध्यक्षपदी टाटा नावाची व्यक्ती असेलच असं नाही – रतन टाटा

Ratan Tata

मुंबई । देशातील उदयोजक क्षेत्रात नावाजलेले नाव म्हंटल कि टाटा यांच्या नावाचा उल्लेख होतो. अनेक संकटाच्या वेळी टाटा सन्स ऑफ लिमिटेड या कंपनीकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु होतो. नैसगिर्क असो किंवा आरोग्य विषयी असो या सगळ्या संकटाच्या वेळी टाटा समूह धावून येतात. अगदी कोरोनाच्या संकटाच्या काळी हि त्यांनी राज्य सरकारला आर्थिक मदत केली होती. टाटा … Read more

भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप … Read more

21.24 लाख टॅक्सपेयर्स ना जाहीर झाला 71 हजार 229 कोटी रुपयांचा रिफंड, ‘असा’ तपासा आपला स्टेटस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने ८ एप्रिल पासून ११ जुलै च्या मध्ये २१.२४ लाख करदात्यांना ७१,२२९ कोटी रिफंड जाहीर केला आहे. यामध्ये २४,६०३ कोटी रुपये हे वैयक्तिक करदात्यांसाठी जाहीर करण्यात आले आहेत जे १९.७९ लाख लोक आहेत. तसेच कंपनी कर अंतर्गत १.४५ लाख करदात्यांना ४६,६२६ कोटी रुपये परत देण्यात आले आहेत. एका विधानात रिफंडशी … Read more

Debit आणि Credit कार्डचाही करता येतो इंश्युरन्स, जाणून घ्या कसे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. … Read more