आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी

गडचिरोली प्रतिनिधी | काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने अहेरी उपविभागात लोकांची तारांबळ उडालेली आहे. उपविभागातील पाचही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाली असून अल्लापल्ली-सोरोंचा मुख्य मार्गावर पाणीच पाणी असल्याने रहदारी ठप्प झाली आहे. कमलापूर-छल्लेवाडा परिसरातील असंख्य गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. रेपणपल्ली-कमलापूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली … Read more

राजकीय पक्षांनी आदिवासींचा पोपट केलाय

Lalsu Nogoti

कोरची | बिरसा मुंडाच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामसभेचे जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसु नोगोटी हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना नोगोटी म्हणाले की, राजकीय पक्षांनी आदिवासी लोकांना पोपट बनवून ठेवला आहे. राजकीय पक्षाचे पुढारी जसे सांगतात तसे वागन्याची सवय आपल्याला … Read more