मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना टोपी घालून शेंडी लावली; हरिभाऊ राठोडांची बोचरी टीका

haribhau Rathod

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच या संदर्भात त्यांनी राजपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी … Read more