निजामाच्या विचारांच्या लोकांना मराठवाड्यातील लोक महापालिकांमध्ये निवडून देतात हे दुर्दैव

jitendra awhad

औरंगाबाद – मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अत्याचारी पाचवी निजामाचा पराभव केला. कासिम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात. हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात गृहनिर्माण … Read more

आता तरी गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी; आव्हाडांचे ट्विट जोरदार चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही. त्याचमुळे म्हाडा ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर … Read more

‘त्या’ लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड; किरीट सोमय्यांचा जाहीर दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ घोटाळेबाजांची नावं जाहीर केली होती. आज सोमय्यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचे … Read more

सर्व सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार ! म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणुन घ्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत स्वतःचे घर असावे, असे मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा म्हाडाच्या घरातून पूर्ण होते. मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल, तर सामान्यांना म्हाडाच्या लॉटरीवरच अवलंबून राहावे लागते. आणि त्यांच्यासाठी हि लॉटरी आता खुली झाली आहे. म्हाडाने घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात … Read more

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेल्या या गावाचे पुनर्वसन म्हाडा करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावची परिस्थिती पाहिल्यानंतर गावकर्यांना पुनर्वसनाचा शब्दही दिला होता. त्यानंतर दुर्घटनेमुळे बाधित झालेलं … Read more

जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांसोबत गुप्त भेट; चर्चेला उधाण

awhad fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकाना देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. त्यातच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क- वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत स्पष्टता अद्याप समोर … Read more

देशमुख, परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्या म्हणाले:’आगे आगे देखो होता है क्या’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधात आरोप करत महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि आता यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आता नंबर लागला असल्याचे किरीट सोमय्या यांनी … Read more

मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका ; जितेंद्र आव्हाड यांचं जनतेला आवाहन

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यू मध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यातच बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं काल अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनाने निधन झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट द्वारे जनतेला आवाहन केले आहे. काय आहे जितेंद्र आव्हाड यांची … Read more

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्राला संतप्त सवाल

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीर च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र … Read more

हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी … Read more