Monsoon Tourism : भारतातील ‘ही’ ठिकाणे तुम्हाला करुन देतील स्वर्गात आल्याची जाणीव; पावसाळ्यात नक्की भेट द्या

Monsoon Tourism Top Places In India

Monsoon Tourism । सध्या संपूर्ण देशात मान्सून सुरु असून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळा सुरु झाला कि आपल्या सर्वांना कुठे ना कुठे फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत जाऊन आनंद घ्यावा असं आपणास वाटत असत. नैसर्गिक सौंदर्याने आणि विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत कि तिथे पावसाळ्यात गेल्यानंतर पुन्हा परत कधीच घरी येऊ … Read more

लडाखमध्ये पुन्हा भूस्खलन; लष्कराचे 6 जवान शहीद

landslide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच ऑगस्टमध्ये झालेल्या उत्तराखंड मधील भूस्खलनामुळे एक जवान (indian army jawans) शहीद झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला आहे. लडाख मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे भारतीय लष्कराची (indian army jawans) वाहने मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेल्याने मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग … Read more

लडाख सीमेवर अत्यंत खास शस्त्रांसह भारतीय सैन्य तैनात, आता चीनला दिले जाईल चोख प्रत्युत्तर

लडाख । पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसह अनेक भागात अडथळे कायम आहेत. दरम्यान, एक छायाचित्र समोर आले आहे जे पाहून शत्रूला धडकीच भरेल. चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, भारतीय स्पेशल फोर्सचे जवान अतिशय खास शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक फॉरवर्ड बेसवर तैनात आहेत. चीनबरोबर गेल्या वर्षी जूनमध्ये गॅलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर … Read more

लडाखनंतर आता उत्तराखंडमधील LAC जवळ चीनने वाढवली हालचाल, योग्य उत्तर द्यायला भारतही पूर्णपणे तयार

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीनमध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ चालू असलेल्या तणावाच्या (India-China Standoff) पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने उत्तराखंडच्या बाराहोती भागातील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) जवळील आपली हालचाल अधिक तीव्र केली आहे. अलीकडेच पीपल्स लिबरेशन आर्मीची एक तुकडी या भागात सक्रिय दिसली. सूत्रांनी वृत्तसंस्थाANI ला सांगितले की, “अलीकडे उत्तराखंडच्या बाराहोती भागात सुमारे 35 PLA सैनिकांची एक प्लॅटून … Read more

अखेर पाकिस्तान झुकला, 2 वर्षानंतर भारतीय साखरेने करणार तोंड गोड

imran khan

नवी दिल्ली । व्यापारात मात खात असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) अखेर भारताचे (India) महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दोन वर्षानंतर आपल्या खाजगी क्षेत्राला साखर (Sugar), कापूस (Cotton) आणि धाग्यांची आयात (Import) करण्याची परवानगी दिली आहे. भारत वगळता इतर देशांकडून साखर, कापूस आणि धाग्यांची आयात करणे पाकिस्तानला महाग पडत होते. पाकिस्तानच्या ढिसाळ अर्थव्यवस्थेला … Read more

हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं … Read more

अकलूजमध्ये लडाख, हिमालयातून नवीन पाहुण्याचे आगमण; कंपन पक्षाचे सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर

सातारा प्रतिनिधी | हिमालयाच्या पर्वतरांगेत व लेह – लडाखमध्ये मूळ वास्तव्याला असलेला थिरथिरा अर्थात कंपनपक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येथील सयाजीराजे पार्कमध्ये येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर … Read more

WHO च्या अधिकृत वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध; J&K, लडाख दाखवले वेगळे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोना या जागतिक महामारीचा प्रकोप दाखवन्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरती भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. भारताच्या नकाशामध्ये जम्मू – काश्मीर आणि लडाख यांना भारतापासून वेगळे दाखवले आहे. या प्रदेशाला पूर्णपणे वेगळा रंग दिला असल्यामुळे तो भारताचा हिस्सा नाही असा प्रथमदर्शनी वाटून येत आहे. प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या जम्मू- … Read more

भारताने चीनला दिला मोठा धक्का! जानेवारी-नोव्हेंबर 2020 मध्ये बीजिंगकडून आयात कमी करून झाली निर्यातीत वाढ

नवी दिल्ली । लडाख सीमारेषेवरून टेन्शनमध्ये (Ladakh Border Tension) भारतीय सैनिकांच्या शहिदांनंतर भारताने चीनविरूद्ध कडक पावले उचलली. यावेळी, भारत (India) ने चीन (China) बरोबरचे अनेक व्यावसायिक करार रद्द केले, त्यानंतर शेकडो मोबाइल अ‍ॅप्स (Banned Chinese Apps) वर बंदी घातली. आता भारताने चीनला आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. भारताने काही महिन्यांत चीनकडून आयात (Import) कमी … Read more

India-China Border Tension: तीन टप्प्यात सैन्याच्या माघारीनंतर आता फिंगर एरिया बनणार ‘No Mans Land’

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला सीमा विवाद सोडवण्याची कसरत सुरू आहे. एका अहवालानुसार भारत आणि चीनमधील लडाखच्या वादग्रस्त भागातून मुक्त होण्यास तीन स्टेपच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत एप्रिल-मेमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आपल्या जुन्या स्थितीत परत येतील. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी, पांगोंग लेकच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील वादग्रस्त ‘फिंगर’ … Read more