राज ठाकरेंची अवस्था विजण्याआधी फडफणाऱ्या दिव्याप्रमाणे; राऊतांचा भाजपसह ठाकरेंवर हल्लाबोल

Raj thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सगळे राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान त्यांनी मनसे हा विझलेला विझवणारा पक्ष आहे असे म्हंटले. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजपवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे भाजपचा भोंगा असून भाजपने … Read more

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अजान सुरू झाली; नरेंद्र पाटील यांची टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माथाडी कामगार नेते आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज उच्च न्यायालयाच्या अजानचा निर्णय, एसटी कामगारांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकारवर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “मुंबई उच्च न्यायालयाने अजान करणारे भोंगे काढण्यात यावेत असे आदेश दिल्यानंतर 2019 पूर्वी मशिदीवरील अजान बंद झाली होती. मात्र, महाविकास आघाडी … Read more

“महाविकास आघाडी सरकारबाबत शरद पवारांनी केले मोठे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून सरकार पडण्याबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. तसेच सरकारमध्ये फूट पाडण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. या सरकारच चांगलं सुरु असून या सरकारला कोणताही धोका नाही. आणि हे सरकार अजून पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास राष्ट्रवादी … Read more

राज ठाकरे हे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते ; गुलाबराव पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या जाहीर मेळाव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यानंतर शिवसेना नेत्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान आज शिवसेना नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी … Read more

“आता हसन मुश्रीफ आणि अनिल परब या दोघांचा नंबर लागणार”; किरीट सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते जेलमध्ये जाणार असे म्हण्टल्यानंतर ईडीच्यावतीने त्या त्या नेत्यांवर कारवाई देखील करण्यात अली आहे. दरम्यान आता सोमय्या यांनी आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत ट्विट करीत दावा केला आहे. आघाडीतील अजून दोन नेते जेलमध्ये जाणार असून त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा … Read more

“महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालतंय” ; मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र पाठवून काँग्रेसने ज्या किमान समान कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्या कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे. याबाबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “किमान समान कार्यक्रमावरच खरंतर महाविकास आघाडी सरकार चालत आहे आणि आम्ही पुढे चालत … Read more

“हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?”; आशिष शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजप नेत्यांकडून अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात आहे. आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू नववर्ष असलेल्या गुडीपाडवा दिवशी शोभा यात्रा निघणार आहेत. मात्र, मुंबईत पोलिसांनी 144 कलम … Read more

“शेतकऱ्यांचा राजा संबोधणाऱ्या नेत्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”; जयकुमार गोरेंची शरद पवारांवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी नुकतीच आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून गोरे यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अस्थिरतेचे वातावरण असून सरकार टिकवणे एवढंच काम महाविकास आघाडीचे आहे शेतकऱ्यांचा राजा ज्याला संबोधले जाते त्या राजाला, नेत्याला जर शेतकऱ्यांचे … Read more

“तुमचा पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक अन अनिल देशमुख…”; उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा सभागृहात घेतला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी पहाटेच्या शपथविधीचा आठवण करून दिली. आज भाजपवाले नवाब मलिक यांचा राजीनामा मागतात पण जर तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून … Read more

“आमदारांना घर हवंच कशाला?, आमदार होण्यासाठी कुणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता”; चंद्रकांतदादांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असे जाहीर केले. त्यांच्या आमदारांच्या घरावरून आता विविध आमदार, नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सरकारला सवाल केला आहे. “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. कुणी आमदार होण्यासाठी … Read more