महा विकासाघाडीला १०० दिवस पूर्ण; मुख्यमंत्री म्हणून ‘हा’ एक निर्णय उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त समाधान देणारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठ्या सत्तासंघर्षांननंतर तीन पक्षांच्या अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या शतकपूर्तीच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. राज्यात अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असतांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. अशा परिस्थतीत राज्यातील … Read more