अजोय मेहता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशात लोकसभेची आचारसंहिता सुरु असल्याने त्यांची या पदी नियुक्ती नकरता त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अजोय मेहता यांची येत्या एक दोन दिवसात राज्यांच्या मुख्य सचिव पदी नेमणूक केली … Read more

दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे. महाराष्ट्रात १५१ तालुक्यामध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तर केंद्र सरकारने ४हजार ७१४ कोटी रुपयांची भरीव मदत दुष्काळग्रस्तांसाठी राज्य शासनाला वर्ग केली आहे. या निधीच्या वाटपासाठी आणि दुष्काळावर ठोस … Read more

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | मराठा तितुका मिळवा मिळवावा|महाराष्ट्र धर्म वाढवावा| या समर्थ रामदासांच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने देखील सार्थ करून दाखवल्या आहेत. मराठी माणसाच्या हक्काची मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी मात्र य साठी १०५ लोकांना आपल्या प्राणाची आहुती या कार्यात द्यावी लागली. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे हि मागणी सर्व प्रथम  ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४० मध्ये केली. या आधी १९२० साली नागपूर या ठिकाणी … Read more

सावधान ! दहशतवादी हल्ल्याची आहे शक्यता ; मुंबईसह महाराष्ट्राला हाय अलर्ट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता भारत देखील दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यत आहे. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून भारतात दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार भारतात आठ राज्यात दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यता … Read more

कोणतेही बटन दाबले तरी मत कमळावरच जाते ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

Untitled design

तिरूअनंतपुरम ( केरळ ) |देशामध्ये १४४ लोकसभा मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. महाराष्ट्र, आसाम, केरळ, बिहार, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये हे मतदान पार पडत आहे. तिरूअनंतपुरम मतदारसंघाचे खासदार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी कोणतेही बटन  दाबा मत कमळाला जाते असा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. Kerala: Senior Congress … Read more

धक्कादायक! देशभर एनआयएचे छापे ; महाराष्ट्रातून एका महिलेला अटक

Untitled design

नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने देशभर छापे मारले असून महाराष्ट्रातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.  आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. NIA Sources: NIA is carrying out searches at 3 locations in Hyderabad and one in Wardha, against ISIS module. pic.twitter.com/rxaeJJAlT8 — ANI (@ANI) April 20, … Read more

लोकसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गाडीतून रोकड जप्त

Untitled design

नाशिक |प्रतिनिधी  गुजरात राज्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे. येथून मोठ्या प्रमाणात मद्य, रोकड येण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे.  याच  चेक पोस्टवर एका वाहनातून १८  लाख ९०  हजार ९७०  रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने पेठ तालुक्यातली पिंठुंदी नाका या ठिकाणी शनिवारी पहाटे सुरतहून येणारी क्रेटा (एम.एच.15, … Read more

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

Untitled design T.

नांदेड प्रतिनिधी /  नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आमचं सरकार आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ. नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा काल घेण्यात आली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. नोटा बंदीचा … Read more

भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

Untitled design

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे. जळगावमध्ये उमेदवार बदलणार ? जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे … Read more

विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | वसंतदादांच्या समाधीस्थळावरून वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हा पट्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. सहजासहजी हार मानणार नाही. पैसे नसले तरी यावेळी आपल्याला पैसे आणि मतं दोन्ही मिळतील.’ २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मीच असेन आणि निवडून येऊनच दाखवू. असं म्हणत वसंतदादांच्या नातू विशाल पाटील … Read more