लोकसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गाडीतून रोकड जप्त

Untitled design

नाशिक |प्रतिनिधी  गुजरात राज्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे. येथून मोठ्या प्रमाणात मद्य, रोकड येण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे.  याच  चेक पोस्टवर एका वाहनातून १८  लाख ९०  हजार ९७०  रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने पेठ तालुक्यातली पिंठुंदी नाका या ठिकाणी शनिवारी पहाटे सुरतहून येणारी क्रेटा (एम.एच.15, … Read more

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

Untitled design T.

नांदेड प्रतिनिधी /  नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आमचं सरकार आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ. नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा काल घेण्यात आली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. नोटा बंदीचा … Read more

भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

Untitled design

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे. जळगावमध्ये उमेदवार बदलणार ? जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे … Read more

विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | वसंतदादांच्या समाधीस्थळावरून वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हा पट्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. सहजासहजी हार मानणार नाही. पैसे नसले तरी यावेळी आपल्याला पैसे आणि मतं दोन्ही मिळतील.’ २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मीच असेन आणि निवडून येऊनच दाखवू. असं म्हणत वसंतदादांच्या नातू विशाल पाटील … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून पहिल्या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील १६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०१९ रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात १८ … Read more

नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नांदेडमधून अशोक चव्हाणांऐवजी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षणांनी निवडणूक लढविली नाही तर चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

…म्हणुन दसऱ्याला पाटीपूजन केले जाते

Dussera Festival

दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? … Read more