…अन्यथा महावितरण कार्यालयात जिवंत साप सोडणार
औरंगाबाद – खंडित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला महावितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा इशारा गंगापूर तालुक्यातील शेतकरी तथा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब शेळके यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने हातात जिवंत सर्प घेऊन एका व्हिडीओद्वारे हा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गंगापूर तालुक्यात प्रतिवर्षी किमान तीनशे तास वीज विविध … Read more