Gujarat Election 2022 : AAP च्या एन्ट्रीने कोणाचे नुकसान?? भाजप की काँग्रेसचे?

Aam Aadmi Party BJP Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना अनेक वर्षांपासून होत … Read more

Gujarat Election 2022 : मोदी गड राखणार की केजरीवाल बाजी मारणार??

gujarat election modi vs kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात मतदान आहे तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता मोदी -शहा यांच्यापुढे घरच्या … Read more

महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात 2 लाख कोटींच्या तब्बल 225 प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे मोदी यांनी म्हंटले. यावेळी पंतप्रधान … Read more

राज्यातील शिंदे-फडणवीसांचे ईडी सरकार मोदी-शाहांचे हस्तक; पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “राज्यातील जे ईडीचे सरकार आहे. ते मोदी-शहा यांचे हस्तक आहेत. या सरकारला राज्याचं काही देणं घेणं नाही,” अशी टीका पटोले यांनी केली आहे. नाना पटोले … Read more

गुजरातला मालामाल करण्यासाठीच शिंदे मुख्यमंत्री; सामनातून हल्लाबोल

thackeray shinde modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फाईली झडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सामनातून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर वर निशाणा साधला आला. गुजरातला मालामाल करण्यासाठीच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा थेट आरोप सामनातून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार … Read more

पुण्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी; 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार

fadanvis modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार अनेक प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होत. विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे 5 … Read more

राज ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, प्रत्येक प्रकल्प….

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत. … Read more

गुजरातमध्ये पुल कोसळून मोठा अपघात! 400 लोक पाण्यात पडल्याची शक्यता

cable bridge break

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळून (cable bridge break) मोठी दुर्घटना घडली आहे. हा पूल ज्यावेळी तुटला (cable bridge break) तेव्हा त्या ठिकाणी 400 लोक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूल कोसळल्याने किती लोक नदीत पडले याची माहिती सध्या तरी कळू शकलेली नाही. … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारत (PM Kusum Yojana) हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित … Read more

कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

kangana modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आहे. कंगना देशातील राजकीय परिस्थितीवरूनही आपलं मत व्यक्त करत असते. त्याच दरम्यान, कंगनाने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगना खरंच आता राजकारणात एन्ट्री करणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पंचायत आजतकच्या व्यासपीठावर … Read more