Bharat Dal : आता 60 रुपये किलोने मिळणार डाळ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Bharat Dal

Bharat Dal। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने आता कमी किमतीत दाळ विक्रीसाठी एक नवीन ब्रँडची डाळ बाजारात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रांड चे नाव … Read more

कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर द्या; अनिल देशमुखांची मंत्री पियुष गोयलांकडे पत्राद्वारे मागणी

Anil Deshmukh Cotton Price Piyush Goyal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री … Read more

”FY22 मध्ये देशाची निर्यात $410 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा” – पियुष गोयल

नवी दिल्ली I वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की,”चालू आर्थिक वर्षात देशातून माल निर्यातीचा आकडा आत्तापर्यंत USD 380 अब्ज ओलांडला आहे आणि 2021-22 मध्ये USD 410 बिलियन पर्यंत पोहोचेल. डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.” भारत आणि कॅनडाने फ्री ट्रेड एग्रीमेंटसाठी औपचारिकपणे पुन्हा चर्चा सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याला अधिकृतपणे कंप्रिहेंसिव्ह इकोनॉमिक पार्टनरशिप … Read more

Cabinet Decisions: निर्यातदारांना मदत करण्यासाठी केंद्र देणार 5 वर्षात 4400 कोटी रुपये, 59 लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी मालकीच्या निर्यात क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड (ECGC Limited) मध्ये 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.” केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, “ECGC देखील सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) लिस्टिंग केली जाईल. 2021-22 पासून 5 वर्षांसाठी सरकार ECGC मध्ये … Read more

आता गुंतवणूकदारांना मंजुरीसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाही, सरकारने लाँच केली नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी गुंतवणूकदारांसाठी नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (National Single Window System) लाँच केली. यावेळी बोलताना गोयल म्हणाले की,”ही सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदारांसाठी मंजुरी आणि मंजुरीसाठी वन स्टॉप-शॉप बनेल.” Under PM @NarendraModi Ji’s leadership India rolls out a red carpet for investors! … Read more

Amazon ने भारतात वकिलांवर खर्च केले 8,546 कोटी रुपये, CAIT कडून CBI चौकशीची मागणी

नवी दिल्ली । अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 2018-20 या वर्षात भारतात टिकून राहण्यासाठी वकिलांवर 8,546 कोटी रुपये (1.2 अब्ज डॉलर) खर्च केले. Amazon भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CII) छाननीखाली आहे तसेच फ्युचर ग्रुपच्या अधिग्रहणाबाबत कायदेशीर लढाईत अडकला आहे. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने दावा केला आहे की, Amazon आपल्या कमाईचा 20 … Read more

FDI Inflow : भारतात थेट परकीय गुंतवणूक झाली दुप्पट, जून 2021 च्या तिमाहीत 17.57 अब्ज डॉलर्स होती

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत देशात इक्विटी परकीय थेट गुंतवणूक (FDI Flow) दुप्पट पेक्षा जास्त $ 17.57 अब्ज झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा $ 6.56 अब्ज होता. धोरणात्मक सुधारणा (Policy Reforms) आणि व्यवसायाच्या सुलभतेमुळे (Ease of doing Business) थेट परकीय गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू … Read more

इम्तियाज जलील यांनी केलेल्या रेल्वेमार्गाच्या मागणीची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून दखल

jalil

औरंगाबाद | मराठवाडा आणि औरंगाबादेतील रेल्वे विकास याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी 15 आणि 16 मार्च रोजी औरंगाबाद अहमदनगर दरम्यान 115 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली होती. याबाबत फेरविचार करून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद अहमदनगर या मार्गावर रेल्वेसाठी नवीन मार्ग तयार … Read more

मोदी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे मिझोरामचे राज्यपाल पदी … Read more

अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, एप्रिल ते जून ‘या’ तिमाहीत भारताने नोंदवला निर्यातीचा विक्रम

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसची दुसरी लाट मंदावल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परत येत असल्याचे दिसते आहे. इंजीनिअरिंग, तांदूळ, ऑईल मील आणि सागरी उत्पादनांसह विविध क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली. ज्यामुळे चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या निर्यातीत 95 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. केंद्रीय … Read more