पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करा हे काम; अन्यथा मिळणार नाही 17 वा हप्ता
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार … Read more