‘दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, पण आता ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण देतील’- अजित पवार

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दानवेंवर निशाणा साधला आहे. ‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही’, असं … Read more

दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे तर्कट

जालना । केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब … Read more

‘दानवे प्रीतमचा फॉर्म भरायला आले, ती जिंकली, माझ्यावेळी आलेचं नाहीत, मी हरले’; पंकजा मुंडेंचा सॉल्लिड टोला

औरंगाबाद । औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी … Read more

‘ओ मुख्यमंत्री महोदय घराबाहेर निघा! तुमच्या एकट्यालाच खातो की काय कोरोना?’ दानवेंचा ठाकरेंना ठोसा

मुंबई । घराबाहेर पडल्यावर एकट्या तुम्हालाचं करोना होतो का? अशी विचारणा भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दानवेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये शाब्दिक … Read more

आता बदलला गेला 65 वर्षांपूर्वीचा जीवनावश्यक वस्तू कायदा; यापुढे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये मसूर आणि बटाटे, कांदे नसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या … Read more

औरंगाबाद च्या सीमेवर राजकीय बॉम्ब गोळे अन शहराला हादरे…

औरंगाबाद प्रतिनिधी । गाव खेड्यातील राजकारण कोळून पिलेले दोन दिग्गज नेते जेव्हा आमने-सामने येतात, ती गंमत शब्दात न सांगण्याजोगी ! ग्रामीण बाजाची खमंग फोडणी असलेले रावसाहेब पाटील दानवे अन त्याच गावरान भट्टीत तयार झालेले पहेलवान अब्दुल सत्तार चौफेर बरसले. या दोघांचे बॉम्‍बगोळे शहराच्या बॉर्डरवर पडले असले तरी हादरे मात्र शहराला बसले. या गावरान मिरचीचा ठसक्यांनी … Read more

देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ आनंदाने एकत्र नांदू नये हेच नेहमी भाजपला वाटतं; तांबेंचा दानवेंवर पलटवार

मुंबई । भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील असं म्हटलं होतं. दानवे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या स्थापनेपासून देशात अमर, अकबर, अँथनी कधी आंनदाने एकत्र नांदूच नये असं त्यांच्या नेत्यांना वाटतं आलं असल्याची … Read more

उद्धवजींचे वर्तन पहले सरकार फिर मंदिर असं झालंय! रावसाहेब दानवेंचा टोला

औरंगाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष … Read more