मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणं योग्य की अयोग्य?? खाण्यापूर्वी जाणून घ्याच

Sugar People mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उन्हाळा म्हंटल कि आंबा हा आलाच… फळांचा राजा म्हंटल जाणारा आंबा खाणे कोणाला आवडत नाही?? जवळपास प्रत्येकालाच आंबा आवडतो… आंबा खायला खूप रसदार असल्याने उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट आतुरतेनं पाहत असतो. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खाणं योग्य आहे का? त्याचे शरीरावर काय परिणाम होतील हे तुम्ही … Read more

साखरेला पर्याय म्हणून ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा अन आरोग्याची चिंता मिटवा

Sugar Substitutes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण दररोज आपल्या आहारामध्ये साखरेचा वापर करत असतो. अगदी चहा पिण्यासाठी किंवा वेगवेगळे गोड पदार्थ आपण खातो. त्यामध्ये साखरेचा वापर केलेला असतो. ही साखर आपल्याला खायला जरी चांगली वाटत असली, तरी देखील या साखरेमुळे आपल्या आरोग्याला खूप मोठे नुकसान होत असते. मधुमेह असेल किंवा वजन वाढण्याची समस्या असेल या सगळ्या गोष्टी … Read more

शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more

साखर, तेल आणि गहू निर्यातीबाबत केंद्राचे तीन्ही निर्णय शेतकरी विरोधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती कमी करण्याकरता निर्यातीवरती बंदी आणलेली आहे. साखर, तेल आणि गव्हाच्याबाबतीत हे तीन्ही निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड येथे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर भाष्य केले. … Read more

Diabetes Symptoms : तोंडातील ‘या’ दोन गोष्टी डायबेटिसची लक्षणं; वेळीच व्हा सावध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मधुमेहाचा आजार संपूर्ण मानवी शरीराला हळूहळू पोकळ बनवतो, म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट डिसीस आणि नर्व डॅमेज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, … Read more

साखर कंपन्यांचे शेअर 70 टक्क्यांनी महागले; एक्सपर्टनी सांगितले यामागचे ‘हे’ कारण

नवी दिल्ली । आजकाल साखर कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहेत. द्वारिकेश शुगरचे शेअर्स आज (बुधवार) 6 टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात जवळपास 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. त्याचवेळी, उगार शुगर वर्क्सचे शेअर्स बुधवारी सुमारे 4 टक्क्यांनी वधारले असून गेल्या महिनाभरात साखर कंपनीचे शेअर्स सुमारे 70 टक्क्यांनी वधारले … Read more

2021-22 मध्ये साखर निर्यात 7 टक्क्यांनी वाढून 75 लाख टनांवर जाण्याचा अंदाज

नवी दिल्ली । सप्टेंबरअखेर संपलेल्या साखर विपणन वर्ष 2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 7 टक्क्यांनी वाढून 75 लाख टन होण्याचा अंदाज आहे. सरकारने शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती दिली. अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. मंत्री म्हणाले की,” 2021-22 च्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखर निर्यात 75 … Read more

एफआरपी फरकाचे 16 कोटी शेतकर्‍यांना परत मिळणार, साखर सहसंचालकांचे जिल्ह्यातील कारखान्यांना आदेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गत हंगामात शासन नियमापेक्षा तोडणी वाहतुकीसह इतर खर्च ज्यादा लावल्याने ऊसाला द्यायच्या एफआरपीमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे कारखानदारांनी शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली होती, याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 16 कोटी 17 लाख 44 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 25 कोटी रुपये वाढीव एफआरपीची … Read more

इथेनॉलसाठी साखर वापरणाऱ्या मिल्ससाठी सरकारकडून इन्सेन्टिव्ह जाहीर

नवी दिल्ली । इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने शुक्रवारी साखर कारखान्यांसाठी इन्सेन्टिव्ह जाहीर केले. याअंतर्गत, या महिन्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी ऊस ट्रान्सफर करणाऱ्या साखर कारखान्यांना त्यांच्या नियमित कोट्या व्यतिरिक्त मासिक घरगुती विक्रीसाठी ट्रान्सफर केलेल्या ऊसाच्या प्रमाणाएवढा साखर कोटा वाटप केला जाईल. देशातील साखरेची मागणी-पुरवठ्याची स्थिती कायम ठेवण्यासाठी, साखरेच्या आधीच्या-मिलच्या किंमती स्थिर करण्यासाठी आणि घरगुती … Read more

अखेर पाकिस्तान झुकला, 2 वर्षानंतर भारतीय साखरेने करणार तोंड गोड

imran khan

नवी दिल्ली । व्यापारात मात खात असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) अखेर भारताचे (India) महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दोन वर्षानंतर आपल्या खाजगी क्षेत्राला साखर (Sugar), कापूस (Cotton) आणि धाग्यांची आयात (Import) करण्याची परवानगी दिली आहे. भारत वगळता इतर देशांकडून साखर, कापूस आणि धाग्यांची आयात करणे पाकिस्तानला महाग पडत होते. पाकिस्तानच्या ढिसाळ अर्थव्यवस्थेला … Read more