आपण World Cup जिंकलोय, नाचायला पाहिजे; रोहित मराठीत भरभरून बोलला

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाची भव्य दिव्या अशी विजयी मिरवणूक मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत पार पडली. लाखोंचा जनसागर मरीन ड्राइव्ह परिसरात गोळा झाला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटप्रेमींना बघण्यासाठी चाहते चांगलेचा आतुर झाले होते. यानंतर वानखेवर खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) … Read more

विश्वविजेत्या 4 मराठी खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार

indian players

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीय चाहत्यांनी सर्व खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरात सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. नुकतीच टीम इंडियाने (Team India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून संध्याकाळी मुंबईत सर्वांची विजयी मिरवणूक काढण्यात … Read more

विमानतळावर रोहितने वर्ल्डकप उंचावला, अन चाहत्यांचा जल्लोष (Video)

rohit sharma trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेला ट्वेन्टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी आपल्या चॅम्पियन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना कर्णधार रोहित शर्माने … Read more

मुंबईत ओपन बसमधून खेळाडूंची मिरवणूक; कसा असेल BCCI चा प्लॅन?

open bus parade team india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ उद्या मायदेशी परतणार आहे. बार्बाडोसमधून टीम इंडियाचे खेळाडू भारताकडे रवाना झाले असून उद्या सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान नवी दिल्लीत दाखल होतील. दिल्लीत आल्यानंतर सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत ओपन बस मधून सर्व खेळाडूंची भव्य … Read more

टीम इंडिया भारतात कधी येणार? तारीख आणि वेळ समोर

TEAM INDIA ARRIVAL IN INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. संपूर्ण जगभरातून भारतीय संघावर कौतकाचा वर्षाव होत असून रोहित सेनेचे स्वागत करण्यासाठी देश सुद्धा चांगलाच आतुरला आहे. मात्र बार्बाडोसमध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघाला काही दिवस खबरदारी म्हणून … Read more

रोहितने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती का चाखली?? स्वतःच केला खुलासा

rohit sharma taste the soil of the Barbados

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. या विजयानंतर सर्वजण जल्लोषात गुंग असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अचानक खेळपट्टीच्या मध्ये गेला आणि खेळपट्टी वरील माती त्याने चाखली. रोहितच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली. मात्र रोहितने असं का केलं? खेळपट्टी वरील माती चाखून त्याला काय मिळालं? … Read more

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माची खास पोस्ट; तुम्हालाही वाटेल अभिमान

rohit sharma post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अतिशय रोमांचक अशा या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) ट्विटर वर … Read more

रोहित- विराटच्या निवृत्तीने एका युगाचा अंत!! कसं राहिले दोघांचं करिअर?

rohit virat retired

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … भारतीय क्रिकेट संघाचे २ महारथी , २ दिग्गज खेळाडू आणि २ अनमोल रत्न…. दोघांचाही खेळ तोलामोलाचा, कोणीच कोणाच्या पुढे नाही आणि मागेही नाही… मोठे फटके मारणे, आपल्या टेक्निकच्या जोरावर मनात येईल तिथे बॉल मारण्यात रोहित पटाईत आहे तर दुसरीकडे आपल्या खेळात सातत्य ठेवण्यात आणि परिस्थिती … Read more

मैदानावर झोपला, हात आपटून रडला!! रोहित वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला (Video)

rohit sharma emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. अतिशय रोमांचक असा या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. खूप वर्षांनी विश्वचषक जिंकल्याचे … Read more

भारताने सामना कुठं फिरवला? शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंट

sharad pawar on world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (IND Vs SA T20 Final) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप वर आपलं नाव कोरल. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. एकवेळ भारत हा सामना हरेल असं वाटलं होते. दक्षिण आफ्रिकेला २२ चेंडूत २६ धावांची आवश्यकता होती, … Read more