तामिळनाडूमध्ये मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्क्याने 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Tamil Nadu Temple Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमधील तंजावर येथे बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली असून एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात एका मंदिरात मिरवणुकीवेळी … Read more

दोन मुलांवर प्रेम करणे मुलीला पडले महागात, प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

तमिळनाडू : वृत्तसंस्था – सध्याची तरुण पिढी हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. यामुळं त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावरची मैत्रीसुद्धा अनेक लोकांना महागात पडते. अशीच एक सोशल मीडियाशी संबंधित घटना तमिळनाडूतील दिंडीगुल या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीने सतीश आणि अरुण या दोन तरुणांनी आपले अश्लील फोटो सोशल … Read more

धक्कादायक ! वडिलांच्या गर्लफ्रेडनं क्रूरतेचा कळस गाठत अल्पवयीन मुलाच्या हातपायाला अन् गुप्तांगाला दिले चटके

Child Abuse

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सावत्र आईनं मुलांसोबत अमानुष कृत्य केल्याची अनेक प्रकरण आपण आजवर ऐकली असतील. मात्र आता अशी एक घटना समोर आली कि ज्यामध्ये वडिलांच्या गर्लफ्रेंडनं अल्पवयीन मुलाचा छळ केला आहे. हि घटना तमिळनाडूच्या वेल्लोर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आठ वर्षाच्या मुलासोबत अमानुष कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Corona Impact: एका वर्षात 16500 पेक्षा जास्त कंपन्या झाल्या बंद, कितीचे नुकसान झाले हे जाणून घ्या

modi lockdown

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी वारंवार लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हजारो कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे देशभरातील 16,500 हून अधिक कंपन्या बंद झाल्या. केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की एप्रिल 2020 ते जून 2021 या कालावधीत 16,527 कंपन्यांना सरकारी नोंदीतून काढून टाकण्यात आले. या दरम्यान, … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

MGNAREGA चा नवीन विक्रम ! लोकांना आतापर्यंत मिळालं 387 कोटींचे काम

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस संकटामुळे (Coronavirus Crisis) देशात सुरु करण्यात आलेल्या 68 दिवसांच्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान आर्थिक घडामोडी बंद झाल्यामुळे लाखो स्थलांतरित कामगार आपल्या घरी परतले. परंतु, रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा (MGNREGS) अंतर्गत आर्थिक वर्ष 2015-21 मध्ये 387.7 कोटी दिवसांचे काम दिले गेले. 11.2 कोटी लोकांना याचा थेट फायदा झाला. ही योजना लागू झाल्यापासून … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

कौतुकास्पद! ही 35 वर्षीय महिला ठरली देशातील पहिली जात – धर्म विरहित महिला

तामिळनाडू | आजचा काळ हा आधुनिक काळ समजला जातो. या आधुनिक काळातही काही लोक जात आणि धर्म सोडायला तयार नसतात. रोजच्या बोलण्यात आणि वागण्यात याचा उल्लेख आढळतो. या जात, धर्माच्या पलीकडे एक उदाहरण सद्ध्या समोर आला आहे. तामिळनाडूच्या एम. ए. स्नेहा यांनी जात आणि धर्म यांच्या त्याग केला आहे. तामिळनाडूच्या 35 वर्षीय महिला वकील एम. … Read more

OLA भारतात उभारणार जगातील सर्वात मोठी E-Scooter Factory, यासाठी 2,400 कोटी रुपये करणार खर्च

नवी दिल्ली । ओला (OLA) नावाची ऍप-आधारित टॅक्सी सेवा कंपनी तामिळनाडूमध्ये आपली पहिली ई-स्कूटर फॅक्टरी (E-Scooter Factory) स्थापित करेल. यासंदर्भात तमिळनाडू सरकारशी करार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी कंपनी 2,400 कोटी रुपये खर्च करेल. ही फॅक्टरी तयार झाल्यानंतर सुमारे दहा हजार लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा कंपनीचा दावा … Read more

खरीप हंगामात झाली धान्याची विक्रमी खरेदी, सरकारने घातली कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली । अन्नमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय खाद्य महामंडळाने खरीप हंगामात किमान आधारभूत किंमतीवर (MSP) 742 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले आहे. मागील हंगामापेक्षा ते 18 टक्के जास्त आहे. त्यांनी सांगितले की सन 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारने 627 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले होते. त्याचबरोबर अन्नमंत्री पीयूष गोयल यांच्या मते … Read more