शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार आमच्या संपर्कात”; प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून शिवसेना पक्षातील खासदार बोलले जात आहे. यावरून आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. “पंतप्रधान मोदींच्याच कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. सेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी आज … Read more

 फडणवीसांना धक्का : एसीबीमार्फत जलयुक्त शिवारच्या कामाच्या चौकशीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय, राबविलेल्या योजनांची चौकशी करण्यास ठाकरे सरकारने सुरुवात केली आहे. त्यातील एक योजना म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजनाही होय. या महत्वकांक्षी योजनेची चौकशी करण्याचे एसीबीने आज आदेश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का … Read more

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आता  त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार, जीवंत शेतकऱ्याला ठरवले मृत, शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : बीड जिल्ह्यातील एका जिवंत शेतकर्‍याला महसूल प्रशासनाने चक्क मृत ठरविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याने मला मृत कुणी ठरविले असा जाब अधिकार्‍याला विचारला; मात्र ढिम्म प्रशासनाने उत्तर न दिल्याने शेतकर्‍याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ … Read more

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्याताईंच्या जाण्याने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना त्यांना बोलते करायचे काम केले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या माध्यमातून स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. … Read more

साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई बाबा यांच्या जन्मभूमीचा वाद अजून थांबायच नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्ती नंतर देखील पाथरी ग्रामास्थांचे समाधान झालेले नाही. आता या प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. साई जन्मभूमी पाथरी संस्थानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात हा जन्मभूमी वाद गेल्यामुळे हे … Read more

सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकस आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली … Read more

शिर्डीकरांना सद्बुद्धी यावी याकरिता परभणीत ‘साई जागर’; खासदार आमदारांनी केले भजन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटलाय. जन्मस्थानाच्या मुद्यावरून शिर्डीकरांनी आज बंद पुकारला आहे तर शिर्डीकरांना सद्बुद्धी मिळावी याकरिता परभणीत साई जागर सुरु करण्यात आला. या साई जागरामध्ये जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व पाथरीचे विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी भजन करत सहभाग घेतला आहे. पाथरी येथील साई मंदिरामध्ये मंगळवारपासून महाआरतीचे आयोजन करण्यात … Read more