राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवसेना प्रवेश

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडणे पसंत केले आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश बाकी असतानाच जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश पार पडणार आहे. हा कार्यक्रम मातोश्रीवर … Read more

शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद ; या ३ सेना नेत्यांच्या नावाची चर्चा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्याची जनता भाजप सोबत शिवसेनेच्या देखील पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला मोठा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपुष्ठात आल्या बरोबर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप यासाठी अनुकूल असुन शिवसेना देखील तयार असल्याचे समजते. बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव ! विधानसभा … Read more

ज्याचे या देशावर प्रेम आहे त्याचेच सरकार येणार आहे : उद्धव ठाकरे

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,  जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे.जो  कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल … Read more

शिवसेनेशी युती झाली तरच आगामी निवडणुकीत फायदा, भाजपाचा सर्व्हे

शिवसेना युती

मुंबई | आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठे नुकसान होणार असल्याची माहिती भाजपच्या पक्षाअंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेना युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व्हेतून मिळविलेल्या माहितीनुसार येत्या निवडणुकींमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षातून निवडून आलेले खासदार मोठ्या प्रमाणातून … Read more

उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई | आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले. राज आणि उद्धव दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत आहेत. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा … Read more