यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे; प्रा. संतोष शिंदे यांचं प्रतिपादन

Yashwantrao Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.कारण यशवंतराव हे महाराष्ट्राचं वैचारिक अधिष्ठान आहेतं. त्यांच्या विचाराला आपण विसरलो आहोत. आजची राजकीय परिस्थीती पाहता हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होतो असं मत संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रवक्ते,प्रा. संतोष शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. … Read more

Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाणांवर ‘त्या’ मध्यरात्री आला होता बाका प्रसंग…

Yashwantrao Chavan Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) होय. आज त्यांची १११ वी जयंती. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र, ते कधी डगमगले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील न विसरणारा एक प्रसंग म्हणजे कराड येथे मध्यरात्री त्यांच्यावर … Read more

समाजकारण – राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली : उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. … Read more

यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्त अजितदादा, सुप्रिया सुळे उद्या प्रीतिसंगमावर, दोघांचाही शासकीय विश्रामगृहात मुक्काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आहेत. सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे कराड विमानतळावर येणार असून तेथून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगम येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. तर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून … Read more

“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more

Satara News : कराडातील हजारमाचीचे भूकंप संशोधन केंद्र हे उत्तम दर्जाचे केंद्र : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथे भूकंपावर संशोधन करण्याबाबत जे हजारमाजी येथे एक मोठे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे ते एक उत्तम अशा दर्जाचे केंद्र आहे. या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी भूकंप संशोधनाबाबत पुढे अधिक कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याविषयी चर्चा केली. कराड हे भारत देशातील सर्वात चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी … Read more

तांबव्याच्या विष्णुबाळाने ‘या’ एका व्यक्तीमुळे स्वतःला केलं पोलिसांच्या स्वाधीन; कोण होती ती?

Tambave VishnuBala Patil

विशेष प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की जिल्हा त्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे, जुनी जाणती मंडळी आजही अशा घटनांना विसरलेले नाही. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या विष्णू बाळा पाटील यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत जाणून घेणार आहोत. त्यांनी पाटण खोऱ्यातील सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं … Read more

शिवाजी महाराज जर नसते तर…; शहांनी यशवंतराव चव्हाणांच्या ‘त्या’ वाक्याची आठवण करून दिली

amit shah shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करून दिली. आणि शिवरायांना जन्मदिनी अभिवादन केलं. आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यात 500 एकरावर कृषी उद्योग उभारणी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी “महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी … Read more